शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

महाराष्ट्र : Ajit Pawar Plane Crash : 'व्हीएसआर' कंपनीच्या मालकाला नाश्ता, जेवण, रात्री एक तास मॅच पाहू दिली'; रोहित पवारांचा गंभीर आरोप; अनेक दावे केले

मुंबई : राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवार यांना सुप्रिया सुळेंचा मोलाचा सल्ला; म्हणाल्या, “बारामती...”

महाराष्ट्र : अजित पवारांच्या अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी झालेली? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

मुंबई : मविआत बिघाडी? राज्यसभेसाठी काँग्रेसचा शरद पवारांना पाठिंबा; पत्रकार परिषदेत उद्धवसेना गैरहजर

महाराष्ट्र : शरद पवार यांच्या उमेदवारीला काँग्रेस हायकमांडचा हिरवा कंदिल, पाठिंबा देण्याची राज्यातील नेत्यांना दिली सूचना

सांगली : सांगली जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी १८ मार्चला; बहुमताच्या जुळणीसाठी राजकीय पक्षांमध्ये धावाधाव

महाराष्ट्र : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा थांबली? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले; आता यापुढे...

सांगली : सांगली जिल्हा परिषदेत पाठिंब्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘बी’ प्लॅन तयार

गोवा : 'सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली गोव्यात विद्यार्थी काँग्रेसची वाटचाल'

महाराष्ट्र : “माळेगाव साखर कारखाना कसा चांगला चालेल याकडे लक्ष, दादांचे स्वप्न पूर्ण करणार”: सुनेत्रा पवार