शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

महाराष्ट्र : तिजोरीच्या चाव्या पुन्हा राष्ट्रवादीकडेच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दाखवला हिरवा कंदील 

महाराष्ट्र : 'निधनाच्या आदल्या रात्री 8.30 वा अजित पवारांसोबत फोनवर काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी सांगितलं

महाराष्ट्र : 'विलिनीकरण व्हायला पाहिजे', अजित पवारांच्याच आमदाराची मागणी; सुनील तटकरे, म्हणाले...

सांगली : सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी वाळवा, मिरज अन् जतमध्येच रस्सीखेच 

महाराष्ट्र : ...तर त्यांना योग्य उत्तर देईन, शशिकांत शिंदेंच्या विलिनीकरणाबद्दलच्या लेखावरून सुनील तटकरेंचा संताप

सांगली : Sangli ZP: राष्ट्रवादी काँग्रेसची पाठिंब्याच्या मोबदल्यात अध्यक्षपदाची अट, पक्षनेत्यांची मिरजेत बैठक

पुणे : Video : “मी जर विषय काढला तर केंद्रातील मंत्रीपद जाऊ शकतो!”  अमोल बालवडकरांचा भाजपला थेट इशारा

महाराष्ट्र : “अजितदादांसोबत आलेले सर्व त्यांचे कुटुंब होते, रोहित पवार राजकीय रंग देतायत”; कुणाची टीका?

सांगली : शिंदेसेना नाराज, राष्ट्रवादीशी दोस्ताना; सांगली जिल्हा परिषदेत भाजपला वगळून सत्ता स्थापनेच्या हालचाली

पुणे : नाविन्यपूर्ण योजनांसाठी ७०० कोटी द्या, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी