शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

पुणे : पवार साहेबांवर टीका करण्याचा धंदा सगळ्यांनी बंद करावा; राष्ट्रवादी पुणे शहराध्यक्षांचे आवाहन

कोल्हापूर : पक्षशिस्तीचा भंग; कोल्हापूर जिल्हा मजूर संघ उपाध्यक्षांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी

कोल्हापूर : Kolhapur: मंत्री मुश्रीफांसाठी सख्ख्या भावाबरोबर वैरत्व पत्करले. पण..; प्रवीणसिंह पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार

पुणे : पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद

महाराष्ट्र : Rohit Pawar : गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून...; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल

सांगली : Sangli Politics: जयंत पाटील यांना धक्का, आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड करणार भाजपमध्ये प्रवेश

सांगली : टीका कराल तर त्याच भाषेत उत्तर देऊ - गोपीचंद पडळकर; बहुजनांना भाजपने सोबत घेतल्यानेच विरोधकांना पोटशूळ

महाराष्ट्र : “मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील

पुणे : पक्षाचे मतभेद विसरून उमेदवाराच्या मागे एकजुटीने उभे राहा; वळसे पाटलांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन

महाराष्ट्र : 'फलटणच्या विकासाचे राजकारण करायचे असेल तर मनोमिलन होईल',रामराजे नाईक निंबाळकरांचं सूचक विधान