शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

सांगली : मिरजेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक आझम काझींवर पोलिसांची कारवाई; राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : व्हिडिओची सत्यता पडताळणार, दोषी आढळल्यास...; झिरवाळ प्रकरणावर CM फडणवीसांचा कडक इशारा

पुणे : फ्लॅट, गोडाऊनच्या नावाखाली महिलेला ६० लाखांचा गंडा; राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकाच्या भावावर गुन्हा

संपादकीय : मंत्र्यांचे 'व्हिडीओ', काळी जादू.. हे काय चालले आहे?

महाराष्ट्र : ७ महिने जुना व्हिडीओ आताच बाहेर का? नरहरी झिरवाळांना बदनाम करण्याचं षडयंत्र; अमोल मिटकरींचा आरोप

मुंबई : अजितदादांच्या निधनानंतरचा पत्रव्यवहार अमान्य करावा; सुनेत्रा पवारांचे निवडणूक आयोगाला पत्र

मुंबई : आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवाळ अडचणीत; विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी

सातारा : साताऱ्यात पुन्हा सत्तासंघर्ष पेटण्याची चिन्हे; सभापती निवडीतही भाजपची ‘ऑपरेशन लोटस’ची नीती!

महाराष्ट्र : Sunil Tatkare: रोहित पवारांनाच पक्ष ताब्यात घेण्याची घाई होती सुनील तटकरेंचा दावा, नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्र : Sunetra Pawar: रोहित पवारांच्या आरोपानंतर सुनेत्रा पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र; त्यात नेमकं काय लिहिलं?