शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३ राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबईत होणार आहे. १९ दिवसांच्या या कालावधीतील अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे १५ दिवस असून चार दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे असणार आहेत. भाजप-शिवसेना सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सहभागी झाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे. शक्तिशाली सत्तापक्षासमोर विरोधी पक्षांची कसोटी लागेल. सत्तापक्षाकडे आज विधानसभेचे २००हून अधिक आमदार असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक अधिवेशनात सत्तापक्षांची किती कोंडी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read more

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३ राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबईत होणार आहे. १९ दिवसांच्या या कालावधीतील अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे १५ दिवस असून चार दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे असणार आहेत. भाजप-शिवसेना सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सहभागी झाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे. शक्तिशाली सत्तापक्षासमोर विरोधी पक्षांची कसोटी लागेल. सत्तापक्षाकडे आज विधानसभेचे २००हून अधिक आमदार असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक अधिवेशनात सत्तापक्षांची किती कोंडी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्र : 'सावित्रीबाई फुलेंचा अपमान करणाऱ्यांना मुसक्या बांधून आणलं पाहिजे', बाळासाहेब थोरात आक्रमक

महाराष्ट्र : ...तर मार्शल बोलावून बाहेर काढावं लागेल, पडळकर-नीलम गोऱ्हेंमध्ये खडाजंगी, सभागृहात नेमकं काय घडलं?

मुंबई : “आरोग्य सुविधांअभावी मृत्यू हे सरकारला शोभणारे नाही”; बाळासाहेब थोरातांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : “सत्तेत गेल्यावर अजित पवार अन् धनंजय मुंडेंनी सरड्यासारखा रंग बदलला”; नाना पटोलेंची टीका

सांगली : अध्यक्ष महोदय पहिल्या, दुसऱ्या टर्मच्या आमदारांना बोलू द्या, विश्वजित कदम यांनी वेधले सभागृहाचे लक्ष 

मुंबई : ४० आमदारांना उत्तर देण्यास मुदतवाढ; नेमके कारण काय? अपात्रता प्रकरण आणखी लांबणीवर पडणार?

महाराष्ट्र : येत्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांच्या उमेदवारांना....; भाजपा प्रदेशाध्यक्षांचे मोठं विधान

मुंबई : “बैठकीला गोव्याला न्या”; अनिल परबांची मागणी, नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “तुम्ही रिसॉर्ट सुचवा”

मुंबई : “भर पावसात लाखो महिलांचा मोर्चा, सरकारने सामोरे जाऊन प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात”

महाराष्ट्र : सुनील तटकरेंसोबत गप्पांचा व्हिडीओ व्हायरल होताच जयंत पाटील म्हणाले...