शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

राजकारण : मोदी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न; राहुल गांधी, शरद पवारांसह पाच नेते उद्या राष्ट्रपतींना भेटणार 

महाराष्ट्र : शेतकऱ्यांचा ‘भारत बंद’ हे जनतेचे आंदोलन; काँग्रेस शेतकऱ्यांसोबत - बाळासाहेब थोरात

कोल्हापूर : बळीराजाचा झेंडा छाताडावर ठेवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही :राजू शेट्टी

राष्ट्रीय : कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या प्रकाश सिंग बादलांना पंतप्रधान मोदींचा फोन, असं आहे कारण...

राष्ट्रीय : आता शेतकऱ्यांची चर्चा अमित शहांसोबत, संध्याकाळी बैठकीसाठी बोलविले

मुंबई : ...तेव्हा तुम्ही मूग गिळून गप्प का बसले, आजचं आंदोलन काँग्रेस पुरस्कृत; मनसे नेत्याची टीका

आंतरराष्ट्रीय : शेतकरी आंदोलनाचे लोण इंग्लंडपर्यंत; क्रिकेटपटूने दिला मोदी सरकारला इशारा

फिल्मी : 'या' सिंगरने शेतकऱ्यांसाठी केली जेवणाची व्यवस्था, 'ब्रेड पकोडे' तळतानाचा व्हिडिओ केला शेअर

राष्ट्रीय : शेतकऱ्यांची तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी चुकीची आहे 

कोल्हापूर : शिवसेनेची शहरातून भगवी रॅली, मोटरसायकलवरुन बंदचे आवाहन