शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

राष्ट्रीय : पक्ष आदेश धाब्यावर, भाजपला केलं मतदान! कोण आहेत काँग्रेस आमदार सोफिया फिरदौस?

महाराष्ट्र : काँग्रेसकडून भाजपा, शिवसेना, वंचितला मोठा धक्का, अनेक पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश 

सांगली : सांगली जिल्हा परिषदेत ‘मिरज पॅटर्न’; ‘घड्याळ’ बांधलेल्या ‘हातात’ ‘तुतारी’ घेऊन ‘ऑपरेशन लोटस’ला चकवा

महाराष्ट्र : 'सत्ताधाऱ्यांकडून निधी वाटपात विरोधकांवर अन्याय, निधी फक्त सत्ताधारी आमदारांना, हा ‘सबका साथ सबका विकास’ आहे का?’, काँग्रेसचा सवाल 

राष्ट्रीय : बिहार राज्यसभा मतदानासाठी रांगा ! पण काँग्रेसचे दोन आमदार 'नॉट रिचेबल'; तेजस्वी यादव म्हणतात 'अफवा', पण राजकीय वर्तुळात खळबळ

गोवा : फोंडा पोटनिवडणूक, ९ एप्रिल रोजी मतदान; ४ मे रोजी निकाल, भाजप-काँग्रेसची जय्यत तयारी

राष्ट्रीय : राज्यसभा निवडणुकीपूर्वी घोडेबाजार! काँग्रेस आमदारांना 'ब्लँक चेक'ची ऑफर; २ संशयित ताब्यात

राष्ट्रीय : अर्धवट वैद्यकीय शिक्षण घेऊन उपचार करण्याची वेळ आता येणार नाही; अमित शाह यांचे आश्वासन

राष्ट्रीय : राहुल गांधींनी लिहिले PM मोदींना पत्र; सोशल मीडियावर दिली माहिती, पण नेमका विषय तरी काय?

राष्ट्रीय : इराणमधील चाबहार बंदर प्रकल्प चर्चेतून गायब..; काँग्रेसची मोदी सरकारच्या धोरणांवर टीका