शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

राष्ट्रीय : काँग्रेसच्या उत्पन्नात १७१% वाढ; तरीही भाजपच ठरला अव्वल, ७४.५७ टक्के उत्पन्न हे एकट्या भाजपचे

मुंबई : भाजपचे राजकारण जात अन् पैशांचे, त्याला छेदू : हर्षवर्धन सपकाळ

राष्ट्रीय : कोण होणार नवे निवडणूक आयुक्त? PM मोदींच्या अध्यक्षतेखालील बैठकीत नाव निश्चित? राष्ट्रपतींकडे करण्यात आली शिफारस 

राष्ट्रीय : सॅम पित्रोदा यांचे ते वैयक्तिक विचार, पक्षाचा संबंध नाही; वाद वाढल्यानंतर काँग्रेसचे स्पष्टीकरण

सांगली : सांगलीत काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर; दोन गट नाराज, पक्षीय कार्यापासून दूर

मुंबई : नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सूत्रे स्वीकारणार; काँग्रेस जोरदार शक्तिप्रदर्शन करणार!

राष्ट्रीय : चीनपासून भारताला धोका नाही!’’, काँग्रेस नेते सॅम पित्रोडा यांचा दावा 

राष्ट्रीय : 'चीन आपला शत्रू नाही'; काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांचं पुन्हा वादग्रस्त विधान

राष्ट्रीय : आश्वासने नव्हे, सुस्पष्ट धोरण गरजेचे; विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला टोला

राष्ट्रीय : या दुर्घटनेसाठी जबाबदार कोण...? नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीवरून विरोधकांचा सवाल