शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

महाराष्ट्र : “कमर्शिअलनंतर घरगुती गॅसचा नंबर लागेल, आता चूल पेटवावी लागते का?”; विरोधकांची सरकारवर टीका

राष्ट्रीय : पगार तर सोडलाच, पण सरकारी भत्तेही नाकारले; लोकसभेच्या या दोन खासदारांचे निर्णय चर्चेत

महाराष्ट्र : 'अमेरिकेबरोबर व्यापारी करार केल्याने शेतमालाचे भाव पडले', काँग्रेसचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : 'मध्यपूर्वेतील युद्धामुळे भारताचे नुकसान होणार,' राहुल गांधींचा सरकारला इशारा

पुणे : भाजप, काँग्रेसची नव्या चेहऱ्यांना संधी, राष्ट्रवादीचा जुना नव्याचा मेळ; स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुक नावे समोर

राष्ट्रीय : लोकसभा अध्यक्षांना पदावरून हटवण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे? जाणून घ्या...

महाराष्ट्र : ना आंदोलनाची धार, ना नेत्यांचा जोर; एमएमआर रिजनमध्ये काँग्रेस संपली की हरवली?

राष्ट्रीय : मी नेता नसतो तर एरोस्पेस क्षेत्रात उद्योजक बनलो असतो; लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे प्रतिपादन

महाराष्ट्र : शेतकरीविरोधी सरकारविरोधात काँग्रेसची ९ मार्चला पदयात्रा; हर्षवर्धन सपकाळ करणार नेतृत्व

राष्ट्रीय : राजकारणात नसते, तर कुठे असते? राहुल गांधी यांनी स्पष्टच सांगितलं! भारत, चीन, अमेरिका, इंग्लंड संदर्भातही मोठं भाष्य केलं