शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

छत्रपती संभाजीनगर : आधी आम्ही ५० होतो, नंतर भाजपचे १०५ येऊन मिळाले; येत्या विधानसभेत २०० निवडून आणू

महाराष्ट्र : सत्ता स्थापन करताना भगवा नव्हता, अटक होताना भगवा गळ्यात कशाला?; भाजपाचा हल्लाबोल

पुणे : खासदार संजय सिंग म्हणाले, भारतीय जनता पार्टी म्हणजे 'भारतीय झगडा पार्टी'

महाराष्ट्र : Sanjay Raut: “भाजपने २ पर्याय दिले होते, वर्षभरासाठी तुरुंगात जाण्याची संजय राऊतांची मानसिकता होती?”

संपादकीय : फडणवीसांकडे गृहखाते गेले तर... तेच शिंदेंना नकोय? मुख्यमंत्र्यांची पाचवी दिल्लीवारी, तिही रात्रीचीच !

राष्ट्रीय : Shiv Sena Vs. BJP: महाराष्ट्रात शिवसेनेला घरघर, इतर पक्षही संपतील; भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डांचा मोठा दावा

मुंबई : Mohit Kamboj Aslam Shaikh Video: काँग्रेसच्या अस्लम शेख यांची Devendra Fadnavis यांच्याशी गुप्त भेट?, नंतर मोहित कंबोज यांच्या कारमधून पुढचा एकत्र प्रवास

महाराष्ट्र : 'ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीला बाळासाहेबांनी कधी जवळ केलं नाही, तुम्ही त्यांच्यासोबत गेलात'

राष्ट्रीय : 'आज तुम्ही जिवंत आहात, ते PM नरेंद्र मोदी यांच्यामुळे', बिहार सरकारमधील मंत्र्याचे वक्तव्य

महाराष्ट्र : ...पण भ्रष्ट संजय राऊतांवरील कारवाईमुळे महाराष्ट्राची अस्मिता धोक्यात आली आहे, भाजप नेत्याचा टोला