शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

संपादकीय : पाटलांचा ‘उदय’ अन् ‘देशमुखां’ची ‘एन्ट्री’

महाराष्ट्र : Sanjay Raut vs BJP, Maharashtra Political Crisis: किती घसरणार संजय राऊत? गेल्या दोन-अडीच वर्षात...; भाजपाने सणसणीत प्रत्युत्तर

पुणे : Devendra Fadnavis Live: “PM मोदींनी करून दाखवलं, एक व्यक्ती देश कसा बदलू शकतो याचा प्रत्यय दिला”: देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : ...यापेक्षा बाळासाहेबांच्या हिंदुत्त्ववादी विचारांची कॉपी करा, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

महाराष्ट्र : Maharashtra Politics: प्रमोद महाजनांनी शिवसेनेविषयी केलेले ‘ते’ भाकित खरे ठरले! म्हणाले होते, “बाळासाहेबांनंतर...” 

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : ‘गाडीवर उभं राहण्याची कॅापी करून होत नसतं, बाळासाहेबांनी...’ भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “एकनाथ शिंदेंनी धनुष्यबाण देवेंद्र फडणवीस अन् टीम भाजपकडे गहाण ठेवलाय”; सुषमा अंधारेंची टीका

सिंधुदूर्ग : श्रीरामाचे धनुष्यबान चिन्ह रावणाला मिळाले, पण...; संजय राऊतांचे टीकास्त्र

गोवा : भाजप प्रवक्त्यांची नियुक्ती घेतली मागे; ४७० नवे विस्तारक

राष्ट्रीय : '....तर भाजपच्या 100 पेक्षा अधिक जागा कमी होतील, 'काँग्रेसने उशीर करू नये'; नितीश कुमारांचा सोनिया गांधींना संदेश