शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

राष्ट्रीय : 'माझ्या अंगाला हात लावू नकोस, मी पुरुष आहे', तृणमूलने उडवली शुभेंदू अधिकारींची खिल्ली

पिंपरी -चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचीही बदली

राष्ट्रीय : 'स्वप्ने विकणारे गुजरातमध्ये सत्ता स्थापन करू शकणार नाहीत,' शहांचा केजरीवालांवर पलटवार

ठाणे : श्रीराम, शंकराचार्य आणि रामदास स्वामींनंतर राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर यात्रा करणारी चौथी व्यक्ती - नाना पटोले

महाराष्ट्र : Nana Patole : मुंबईत चालणे-बोलणे महाग होईल, अशा धमक्या देणाऱ्या सत्ताधाऱ्यांना कोणाचा आशीर्वाद?

राष्ट्रीय : West Bengal violence: जाळपोळ, दगडफेक... बंगालमध्ये पुन्हा हिंसाचारल! BJP-TMC कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

महाराष्ट्र : Video - ये गं ये गं सरी, भाजपा खिसे भरी... सर आली धावून, भाजपा ऑफिस गेले वाहून

मुंबई : Ajit Pawar: थेट चॅलेंज... मोदींचा फोटो न लावता निवडून येऊन दाखवा, आहे का धमक?

महाराष्ट्र : Kishori Pednekar : कधी कधी प्रश्न पडतो आशिष शेलारांचं डोकं ठिकाणावर आहे का?; किशोरी पेडणेकरांचा घणाघात

महाराष्ट्र : Ashish Shelar : सोशल मीडियावर पर्यावरण प्रेमाची झाडे लावणाऱ्या पेंग्विन सेनाप्रमुखांकडून हा दंड वसूल करायचा का?