शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

मुंबई : Raj Thackeray: 'महाराष्ट्रासाठी ही चांगली गोष्ट नाही'; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार, ट्रेलर रिलीज

मुंबई : पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील नवीन भारत घडवूया, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे प्रतिपादन 

नाशिक : धाकटे बंधू गोपीनाथ मुंडे हयात असते, तर जेलमध्ये गेलो नसतो!

व्यापार : मोदी सरकार मजुरांना देणार मोठं गिफ्ट? दरमहा मिळणार १०,००० रुपये, संसदेत काय उत्तर दिलं वाचा

नाशिक : Eknath Shinde : शेतकऱ्यांनो चिंता करू नका...! या पावसात जेवढं नुकसान होईल ते सगळं आम्ही भरून देऊ, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन 

महाराष्ट्र : धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाला परवानगी देऊन भाजपा सरकारकडून वारकरी संप्रदायाचा अपमान काँग्रेसचा आरोप

महाराष्ट्र : ...अन् आम्ही रिलायन्सचं 'ते' टेंडर रिजेक्ट करत, आजच्या काळातले 20000 कोटी वाचले; गडरींनी सांगितला गोपीनाथ मंडेंचा खास किस्सा

मुंबई : शिंदे गटाने सांगितला आकडा, भाजप-सेना महायुतीत एवढ्या जागा घेणार

रत्नागिरी : शिंदे गटाला ४८-५०च जागा मिळतील, सोबत घेऊन जावू म्हणारे बैठकीत खरे बोलले; भास्कर जाधवांनी लगावला टोला

मुंबई : '२८८ जागा BJP चिन्हावरच लढवल्या जातील, शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही'; जयंत पाटलांचा टोला