शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

पुणे : बारामतीमध्ये पवारांच्या विरोधात जाण्याची तरुण पिढीमध्ये मानसिकता- गोपीचंद पडळकर

महाराष्ट्र : “एकाने ६० पार केली, एकाने ३०…तरीही सांभाळा? या वयासाठी पाळणाघरं आहेत?”

राष्ट्रीय : आरक्षणावरून भाजप-काॅंग्रेस आमनेसामने; मुस्लिमांना चार टक्के आरक्षण बहाल करण्याचे काँग्रेसचे आश्वासन

पुणे : Murlidhar Mohol | माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने खंडणी मागणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल

राष्ट्रीय : आज निवडणुका झाल्यास उत्तर प्रदेशात भाजपा बंपर जागा जिंकणार, सपा, बसपा, काँग्रेस एकत्र लढले तरी निष्प्रभ ठरणार, धक्कादायक सर्व्हे 

नाशिक : Uddhav Thackeray: तुम्ही कपाळावर गद्दार म्हणून शिक्का मारुन घेतला; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात

व्यापार : मनरेगा कामगारांसाठी आनंदाची बातमी! सरकारने मजुरीच्या दरात केली वाढ

पुणे : सध्याच्या विरोधकांची फक्त टोमणे सभा सुरू; चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

राष्ट्रीय : Opinion Poll: या राज्यात भाजपाला मोठा धक्का बसणार, काँग्रेस पुन्हा सरकार स्थापन करणार 

कल्याण डोंबिवली : राहुल गांधींवरील कारवाई सूडबुद्धीनेच; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकरांची टीका