शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

महाराष्ट्र : Ashish Shelar : ज्यांना मुंबईतील बुजवता येत नाही खड्डे, त्यांना विद्यापीठांचे कशाला करायचे होते राजकीय अड्डे

राष्ट्रीय : इलेक्शनपूर्वी मोदी गुजरातला २९ हजार कोटींची गिफ्ट देणार; देशातील पहिला सीएनजी टर्मिनल, मेट्रो, वंदे भारत...आणखी काय...

महाराष्ट्र : पदवीधर मतदारसंघात काॅंग्रेसचाच उमेदवार; मविआतील चर्चेआधीच प्रदेशाध्यक्षांचा दावा

मुंबई : ...मग घ्या ना धौती योग; मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर मार्मिक टीका

मुंबई : कमळाबाईच्या मराठी दांडियाने शिवसेना इंचभरही हलणार नाही; भाजपावर हल्लाबोल

सिंधुदूर्ग : कणकवलीत नव्या राजकीय समीकरणांचा 'उदय', राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या

बीड : Video: '...तर मला पंतप्रधान मोदीही संपवू शकणार नाही'; पंकजा मुंडेंच्या विधानाची रंगली चर्चा

मुंबई : Maharashtra Politics: “कितीही अफझल खान आले तरी पर्वा नाही; आई भवानीवर विश्वास आहे, विजय आपलाच होईल”: उद्धव ठाकरे

पुणे : 'सध्याचे राजकारण बिकाऊ आहे'; घराणेशाहीच्या मुद्यावरून सुप्रिया सुळेंचे भाजपला प्रत्युत्तर

महाराष्ट्र : Ashish Shelar : तरुणांची माथी भडकवणाऱ्या आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा...; भाजपा आक्रमक