शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

छत्रपती संभाजीनगर : '10 वर्षांपासून भाजपने जनतेला एप्रिल फूल बनवलं', वज्रमूठ सभेतून धनंजय मुंडेंची टीका

महाराष्ट्र : 'शिवधनुष्य पेलण्याची क्षमता पाहिजे; ते फक्त स्वतःचा विचार करतात'; CM शिंदेंची टीका

राष्ट्रीय : ... तर दंगलखोरांना उलटं लटकवून सरळ करू; अमित शहांचा इशारा

पुणे : निष्ठावंत पदाधिकाऱ्याचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र; देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

राष्ट्रीय : ‘बिहारमध्ये कमळ फुलणार; नितीश कुमारांसाठी BJPचे दरवाजे कायमचे बंद' अमित शहा स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : Rahul Gandhi On PM: '20000 कोटी कोणाचे आहेत?' राहुल गांधींचा पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न

महाराष्ट्र : Sambhajinagar Violence : 'NCP नेत्याने छ. संभाजीनगरमध्ये हिंसाचार घडवून आणला', भाजप खासदार अनिल बोंडेंचा आरोप

क्राइम : महाराष्ट्रात राज्यमंत्र्याचा दर्जा होता, तिकडे बिहारमध्ये दंग्यात दुकानातून लोकांनी ३ कोटींचा माल लुटला

राष्ट्रीय : HD Deve Gowda On Congress : ’देशात नेत्यांचा खजिना, काँग्रेसने आधी आपलं घर व्यवस्थित करावं'; माजी पंतप्रधानांचा काँग्रेसला चिमटा

पुणे : पुणे लोकसभेच्या रिक्त जागेवर बापट कुटुंबातीलच उमेदवार?