शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

चंद्रपूर : तोहगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

नागपूर : जवाहरलाल नेहरूंनीदेखील मागितली होती इंग्रजांची माफी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा दावा

छत्रपती संभाजीनगर : तुम्ही मोदींना सोबत घ्या, मी माझ्या वडिलांच्या नावाने मैदानात उतरतो; उद्धव ठाकरेंचे ओपन चॅलेंज

छत्रपती संभाजीनगर : देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने; भाजप नाही भ्रष्ट जन पार्टी, उद्धव ठाकरेंचा घणाघात

छत्रपती संभाजीनगर : हिंदू जनआक्रोष मोर्चावरून उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदी आणि भाजपावर घणाघात, खोचक टोला लगावत म्हणाले...

छत्रपती संभाजीनगर : सावरकरांबद्दल मनात आदर असेल तर त्यांना भारतरत्न द्या; अजित पवारांचे भाजपला आव्हान

छत्रपती संभाजीनगर : 'संविधानाला तिलांजली देण्याचे काम भाजपने केले'; अजित पवारांचा घणाघात

राष्ट्रीय : Congress Files: ४.८२ लाख कोटींचा गोलमाल, भाजपाने प्रसिद्ध केली काँग्रेसच्या सत्ताकाळातील घोटाळ्यांची यादी 

छत्रपती संभाजीनगर : 'देशात वातावरण बदलत आहे; मविआ राज्यात 180 पेक्षा जास्त जागा जिंकेल', बाळासाहेब थोरातांचा विश्वास

पुणे : निवडणुका जवळ आल्या की सरकार मते मिळवण्यासाठी करते वैद्यकीय घाेषणा; डॉ. शरद कुमार अग्रवाल यांची टीका