शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

क्रिकेट : आणखी एक गुगली! शरद पवार-आशिष शेलार युती; एमसीए निवडणुकीमुळे सारेच चक्रावले

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्गात अवैध धंद्यांविरोधात भाजप नेत्यांचाच एल्गार; पोलीसांना आठ दिवसांची मुदत 

राष्ट्रीय : Gujarat Election: 'PM नरेंद्र मोदी गुजरातमध्ये काँग्रेसचा प्रचार करत आहेत?', CM अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल...

अकोला : Shivsena: अमृता फडणवीसांच्या खोचक ट्विटला अंबादास दानवेंचं एका वाक्यात उत्तर

राष्ट्रीय : Raja Raja Chola: 'तामिळनाडू अस्तित्वात नव्हते, मग राजराजा 'द्रविडीयन' कसे झाले?', भाजप नेत्याचा सवाल

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Vs BJP: आता थेट PM मोदींना आव्हान? २०२४ ला उद्धव ठाकरे राष्ट्रीय पातळीवर प्रमुख विरोधक बनणार!

महाराष्ट्र : ही तर तुमच्या कर्माची फळे, खापर इतरांवर फोडू नका; भाजपानं उद्धव ठाकरेंना फटकारलं

राष्ट्रीय : Arvind Kejriwal : भाजपाचे नेते, कार्यकर्ते मला गुपचूप भेटतात आणि म्हणतात...; अरविंद केजरीवालांचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का कोणता?”; अमृता फडणवीसांनी दिले ४ खोचक पर्याय

मुंबई : Shivsena: 'शिंदे नावाचा गारदी...' ४० भामटे दिल्लीचे गुलाम झाले, शिवसेनेनं ठाकरी शैलीत सुनावले