शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

महाराष्ट्र : लढायचं असेल तर ताकदीनं लढा, हे काय...; एकनाथ खडसेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

महाराष्ट्र : Ajit Pawar vs BJP: अजित पवारांना ही गोष्ट बोलण्याचा अधिकारच नाही, भाजपाचा पलटवार

महाराष्ट्र : Jitendra Awhad Interview: ही महिला एक दिवस मुंब्र्याला आग लावेल, मी भाकीत करतो; जितेंद्र आव्हाड पुढे भावूक झाले 

राष्ट्रीय : Gujarat Election 2022: आपचं कडवं आव्हान, गुजरातमध्ये भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी सांगितला आकडा

महाराष्ट्र : Jitendra Awhad daughter Natasha: वडीलांवर विनयभंगाचा गुन्हा, जितेंद्र आव्हाडांची मुलगी नताशा म्हणते, असं घडल्यामुळे...

महाराष्ट्र : Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांच्या जामीन अर्जावर सुनावणी: वकिलांनी तीन व्हिडीओ दाखविले, 2 वाजता निकाल

राष्ट्रीय : Gujarat Election 2022: जिथे उडाला होता भाजपचा धुव्वा तिथे संघाच्या पसंतीचा उमेदवार

राष्ट्रीय : Video: 'मला जोड्याने मारा, लाठ्या-काठ्याने मारा', मध्य प्रदेशच्या मंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल...

गडचिरोली : मंत्रिमंडळ विस्तारात महिला आमदारांना संधी मिळणार

महाराष्ट्र : Jitendra Awhad Rupali Chakankar: जितेंद्र आव्हाडांच्या कृत्याबद्दल महिला आयोगाच्या रूपाली चाकणकर गप्प का?