शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

महाराष्ट्र : शिंदे-फडणवीस सरकार बोम्मईंच्या दबावापुढे का झुकतंय?, राष्ट्रवादीचा रोखठोक सवाल

राष्ट्रीय : Gujarat Exit Poll Results LIVE: गुजरातमध्ये आपची नुसतीच 'हवा'! भाजपच्या नावाने शंख करून काँग्रेसचाच गेम केला; कसा तो बघा...

राष्ट्रीय : स्नेहसंमेलन आणि व्हायब्रंट बॉर्डर टुरिझमला चालना मिळावी - नरेंद्र मोदी 

राष्ट्रीय : Delhi MCD Exit Poll 2022 LIVE: पहिला एक्झिट पोल आला! भाजपची सत्ता जाणार; आपची झाडू येणार; दिल्ली महापालिकेत मोठी उलथापालथ

कोल्हापूर : gram panchayat election: कोल्हापुरात भाजपने उधळला पहिला विजयी गुलाल, 'या' गावात झाली सरपंचपदी बिनविरोध निवड

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे भाजपचे नियोजित षडयंत्र, नेत्यांवर कारवाई का नाही?”

महाराष्ट्र : Uddhav Thackeray vs BJP: उद्धव ठाकरेंनी ओवेसींशी जरी युती केली तरीही...; भाजपा प्रदेशाध्यक्षांचा सणसणीत टोला

राष्ट्रीय : ‘तुम्ही खूप मेहनत करता, थोडी विश्रांती घेत जा...’, PM मोदींची भेट घेऊन सोमाभाई झाले भावूक

राष्ट्रीय : Gujarat Assembly Election: पायी चालत मतदान केंद्रावर पोहोचले पंतप्रधान मोदी! मतदानानंतर मानले जनतेचे आभार, म्हणाले...

मुंबई : ... तर भाजपवाल्यांनी बेळगावात घुसून बोम्मईचे थोबाड रंगवले असते, शिवसेनंचं 'अरे ला कारे'