शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींच्या जनसेवेचे यशस्वी ८,९३१ दिवस, २४ वर्षांत सुट्टी नाही; अमित शाहंकडून गौरव

महाराष्ट्र : ‘खरातसोबत निघणा अनेकांची वरात, २०० व्हिडीओ, त्यातील ९०...; अनेक मंत्री, अधिकाऱ्यांचाही समावेश’, वडेट्टीवार यांचा दावा 

राष्ट्रीय : Pinarayi Vijayan : काँग्रेस भाजपाची 'बी-टीम'...; केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन राहुल गांधींवर भडकले

नागपूर : संदीप जोशी यांचा यू-टर्न; राजकीय संन्यासानंतर पुन्हा सक्रिय राजकारणात उतरणार

सांगली : Sangli ZP: भाजपच्या पराभवाची कहाणी: मित्रत्त्वाचे हात सुटले..सत्तेचे दोर तुटले

सातारा : Satara ZP: भाजपनं बोलून नाही; करून दाखवलं!, अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीमागे काय राजकारण घडलं..वाचा सविस्तर

सातारा : Satara ZP: ‘यशवंतनीती’च्या साताऱ्यात ‘चाणक्यनीती’ विजयी !; जयकुमार, शिवेंद्रसिंहराजे ठरले ‘धुरंधर’

सातारा : निवडणुकीपूर्वीच ठरलं होतं...; शंभूराज देसाईंच्या टीकेला आमदार महेश शिंदेंचे प्रत्युत्तर

सांगली : जयंत पाटील यांनी भाजप प्रवेशासाठी उंबरठे झिजविले त्याचा मी साक्षीदार, माजी खासदार संजय पाटील यांचा गौप्यस्फोट

सांगली : एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही; सांगलीत मित्रपक्षांशी समन्वय ठेवताना चुका झाल्या - चंद्रकांत पाटील