शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    भाजपा

    श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

    Read more

    श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

    छत्रपती संभाजीनगर : गुलमंडीतील नारळ विक्रेता ते आमदार; विधान परिषदेवर संजय केणेकर यांची बिनविरोध निवड

    पुणे : किंचाळणे बाईचा नाद आहे, तिच्या स्वभावाला औषध नाही, अंधारेंची चित्रा वाघ यांच्यावर टीका

    गोवा : मांद्रेप्रश्नी सुदिन ढवळीकरांची सावध खेळी; मतदारसंघावर दावा कायम

    महाराष्ट्र : गोहत्येचा गुन्हा वारंवार करणाऱ्यांवर ‘मकोका’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत इशारा  

    राष्ट्रीय : UAE मध्ये 25 अन् सौदीत 11 भारतीयांना फाशीची शिक्षा; सरकारने संसदेत आकडेवारी मांडली

    महाराष्ट्र : आमच्या नादी लागलात तर रोजच ठेचणार; चित्रा वाघांचा अनिल परबांवर पुन्हा 'वार', पोस्टमध्ये काय?

    महाराष्ट्र : कोकणातील खनिजे अदानी, अंबानीला लुटता यावीत यासाठी शक्तीपीठ मार्गाचा सरकारचा अट्टाहास’’, काँग्रेसचा गंभीर आरोप

    महाराष्ट्र : अरे, सरडा पण लाजला, इतक्या फास्ट त्यांनी रंग बदलला...; विधान परिषदेत अनिल परब संतापले

    राष्ट्रीय : केंद्रीय मंत्र्यांच्या भाच्यांनी एकमेकांवर केला गोळीबार, एकाचा मृत्यू, दुसऱ्या भाच्यासह बहीण जखमी

    मुंबई : दिशा सालियानची हत्या नाही, तर अपघाती मृत्यू; राऊत म्हणाले, ५ वर्षांनी दबाव होता म्हणता मग...