शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

सांगली : Sangli ZP Election 2026: कडेगावात मतदारांची विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाला साथ; भाजपवर आत्मपरीक्षणाची वेळ

चंद्रपूर : काँग्रेसने वंचितला प्रतिसाद न दिल्यानेच खरी गडबड ? वेळेवर निर्णय न घेण्याचा परिणाम

राष्ट्रीय : 'राहुल गांधींना मोठे होण्याची गरज...' हरदीप पुरी यांनी 'एपस्टीन फाइल्स'वर दिले प्रत्युत्तर

राष्ट्रीय : राहुल गांधींवर आयुष्यभर निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्याची मागणी, सरकारने हक्कभंग प्रस्ताव आणणे टाळले

राष्ट्रीय : राहुल गांधींवर आजीवन निवडणूक बंदी घालण्याची मागणी, भाजप खासदाराचा संसदेत प्रस्ताव; नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रीय : लोकसभा अध्यक्षांच्या दालनात राडा, पंतप्रधान मोदींनाही दिल्या धमक्या, भाजपचा विरोधकांवर आरोप

पिंपरी -चिंचवड : निवडणुकीत पडलेल्यांना ‘स्वीकृत’ची संधी नाही! ५ वर्षात १४ जणांना मिळणार पद, पिंपरीत भाजपचा निर्णय

राष्ट्रीय : काँग्रेसचे खासदार लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात घुसले, त्यांना शिव्या दिल्या; भाजपा मंत्र्याने व्हिडीओ केला शेअर 

राष्ट्रीय : Nirmala Sitharaman : काँग्रेसनेच देश विकला; राहुल गांधींच्या आरोपावर निर्मला सीतारामन यांचा जोरदार पलटवार

मुंबई : नगरसेवक २२७! मुंबई महापालिका सभागृहात बसायला जागाच नाही; अपुऱ्या जागेमुळे ‘गोंधळात गोंधळ’