शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

सातारा : Satara ZP: ‘एकला चलो रे’चा नारा देत भाजपच्या नेत्यांनी शंभूराजेंवर टीकेची झोड उठवली, निकालानंतर 'त्यांचाच' आधार घेण्याची वेळ आली

पुणे : Video : “मी जर विषय काढला तर केंद्रातील मंत्रीपद जाऊ शकतो!”  अमोल बालवडकरांचा भाजपला थेट इशारा

पुणे : भाजप विरोधात राजकीय पक्षांची आंदोलने; म्हणून ‘कलाकार कट्टा’ हटवण्याचा डाव, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा आरोप

सातारा : सातारा जिल्हा परिषद सत्तास्थापनेसाठी ‘व्हाया व्हाया’ निरोप आल्यानेच महायुतीचा घोटाळा, वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेची उत्कंठा

रत्नागिरी : मतदान न केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण, भाजप तालुकाध्यक्षांसह पाच जणांवर गुन्हा दाखल; रत्नागिरी जिल्ह्यातील घटना

सांगली : शिंदेसेना नाराज, राष्ट्रवादीशी दोस्ताना; सांगली जिल्हा परिषदेत भाजपला वगळून सत्ता स्थापनेच्या हालचाली

पुणे : ​पंतप्रधानांनी कौतुक केलेला ‘कलाकार कट्टा’ स्थलांतरित? भाजपच्या नगरसेवकांचे महापालिका आयुक्तांना पत्र

महाराष्ट्र : ‘हे हिंदुह्रदयसम्राटा, तो उबाठा करी तुज टाटा…’, परभणीच्या महापौरपदावरून भाजपाचा उद्धवसेनेला टोला

पुणे : नाविन्यपूर्ण योजनांसाठी ७०० कोटी द्या, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

महाराष्ट्र : भाजपा कार्यकारिणीचे ग्रहण सुटणार कधी?; आमदारांच्या समावेशावरूनही अडले घोडे, नेमका आक्षेप कुठे?