शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

कोल्हापूर : Kolhapur ZP: महापौरपद मिळाले, तरच जिल्हा परिषदेत अध्यक्षपद; राष्ट्रवादीचा पवित्रा 

कोल्हापूर : आमच्याही १८ जागा, कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला दावा 

सातारा : Satara ZP: भाजपचं टेन्शन वाढवून 'राष्ट्रवादी' टूरवर..!, सातारा झेडपीचा सत्तासंघर्ष वाढला

सातारा : Satara ZP: सातारा जिल्हा परिषदेत भाजप, राष्ट्रवादीची गटनोंदणी पूर्ण; अध्यक्ष निवडीच्या तारखेची प्रतीक्षा

राष्ट्रीय : ‘४० टक्के कमिशनखोर सरकार’, त्या टीकेवरून कोर्टाने राहुल गांधींना दिला दिलासा

पुणे : पोलिसांनी पक्षपातीपणे गुन्ह्यातून महापौरांचे नाव वगळले;पोलिस आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस काढणार मोर्चा 

नवी मुंबई : शिंदे-नाईक यांच्यात आता 'बॅनरयुद्ध'! 'स्मृतिभ्रंश झालेल्या शिल्पकारांवर मोफत उपचार'; शिंदेंच्या समर्थकांचा बोचरा वार

पिंपरी -चिंचवड : Pimpari-chinchwad : महापालिका निवडणुकीमध्ये बंडखोरी करणाऱ्यांवर भाजपकडून होणार कारवाई

महाराष्ट्र : ‘EVM हॅक करू असे सांगून उमेदवारांकडून २५ लाख रुपये घेतले’, सुनील शेळकेंचा भाजपाच्या नेत्यावर गंभीर आरोप

ठाणे : नरेंद्र मेहतांनी मांडला होता टिपू सुलतानचे नाव देण्याचा ठराव; मीरा भाईंदरमध्ये भाजप स्वतःचाच निर्णय बदलण्याच्या तयारीत