शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

राष्ट्रीय : Rahul Gandhi, Hanuman Mandir: राहुल गांधी 'मरघट वाले हनुमानजीं'च्या मंदिरात, रामायण काळाशी आहे खास 'कनेक्शन'

राष्ट्रीय : Rahul Gandhi Priyanka Gandhi: राहुल गांधी यांना थंडी का वाजत नाही? प्रियांका गांधींनी Bharat Jodo Yatra मध्ये दिलं भन्नाट उत्तर

राष्ट्रीय : Raghuram Rajan: ... म्हणून भारत जोडो यात्रेत सहभागी झालो, रघुराम राजन यांनी मौन सोडलं

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra: 'हे योग्य नाही...', राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत काँग्रेसचे दुसऱ्यांदा अमित शहांना पत्र

राष्ट्रीय : Rahul Gandhi T-shirt : कडाक्याच्या थंडीतही राहुल गांधींना का वाजत नाही थंडी? स्वतः त्यांनीच सांगितलं या मागचं रहस्य

राष्ट्रीय : आरएसएस-भाजपचे लोक माझे गुरू, देतायत चांगले ट्रेनिंग; राहुल गांधींचा टोला

राष्ट्रीय : “केवळ विरोधी पक्षांचाच नाही तर, राहुल गांधी २०२४ मध्ये पंतप्रधानपदाचा चेहरा” 

राष्ट्रीय : राहुल गांधींकडून 113 वेळा सुरक्षा नियमांचं उल्लंघन, काँग्रेसच्या पत्राला सीआरपीएफचं उत्तर

राष्ट्रीय : आजी अन् आईसारखी हवी बायको; लग्नाबद्दल राहुल गांधी यांचे प्रथमच मत

राष्ट्रीय : पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे निरीक्षक; भारत जोडो यात्रेनंतरच्या योजनेची अंमलबजावणी