शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

चिंतामुक्त केंद्र सुरू करणार - मैत्रेय दादाश्रीजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 09:56 IST

आम्ही लोकांच्या कल्याणासाठी काम करत असून, देशातील प्रत्येक राज्यात आणि विदेशातदेखील चिंतामुक्त केंद्र सुरू करणार आहे.

चिंताग्रस्त नागरिक अनेक वेळा आत्महत्येचे पाऊल उचलतात, आपण काय करणार आहात? आत्महत्येचे प्रमाण जगामध्ये  जास्त आहे. आध्यात्मिक व्यक्तींची जबाबदारी वाढते. आम्ही लोकांच्या कल्याणासाठी काम करत असून, देशातील प्रत्येक राज्यात आणि विदेशातदेखील चिंतामुक्त केंद्र सुरू करणार आहे.

चिंतामुक्त केंद्रात कशाप्रकारे उपचार केले जातील? चिंतामुक्त केंद्र हे सर्वांसाठी खुले असणार असून, याठिकाणी येणाऱ्यांना त्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन तीन महिन्यांची ट्रीटमेंट दिली जाणार आहे. यामध्ये सायक्रेटिक्स, आध्यात्मिक, ध्यान साधना या माध्यमातून मानसिक आजार कमी करून स्वास्थ्य कसे चांगले करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत.

समस्या वाढण्याची कारणे काय? पूर्वीचा विचार करता सध्याचा काळ हा स्पर्धेचा आहे. यामुळे समस्या वाढल्या; केवळ औषधोपचार हाच उपाय आहे. मात्र, त्याला आध्यात्मिक जोड देणे आवश्यक आहे.

आपल्याशी समाजातील कोणते घटक जोडले आहेत? आमचा संबंध समाजातील सर्व घटकांशी आहे. खेडेगावांमध्येदेखील आमचे खूप काम सुरू असून शहरी भाग, फिल्म इंडस्ट्री, राजकीय, सामाजिक असा प्रत्येक घटक जोडलेला आहे. 

चिंतामुक्त भारतसाठी २०३२ का? एखादा उपक्रम राबविताना थोडा वेळ लागतोच. २०३२ वर्ष आध्यात्मिकदृष्ट्या चांगली वेळ, चांगला काळ आणि परिवर्तनासाठी उत्तम वर्ष आहे. त्यामुळे हे वर्ष योग्य वाटत असून प्रयत्न सुरू केले आहेत. 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक