शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

चिंतामुक्त केंद्र सुरू करणार - मैत्रेय दादाश्रीजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 09:56 IST

आम्ही लोकांच्या कल्याणासाठी काम करत असून, देशातील प्रत्येक राज्यात आणि विदेशातदेखील चिंतामुक्त केंद्र सुरू करणार आहे.

चिंताग्रस्त नागरिक अनेक वेळा आत्महत्येचे पाऊल उचलतात, आपण काय करणार आहात? आत्महत्येचे प्रमाण जगामध्ये  जास्त आहे. आध्यात्मिक व्यक्तींची जबाबदारी वाढते. आम्ही लोकांच्या कल्याणासाठी काम करत असून, देशातील प्रत्येक राज्यात आणि विदेशातदेखील चिंतामुक्त केंद्र सुरू करणार आहे.

चिंतामुक्त केंद्रात कशाप्रकारे उपचार केले जातील? चिंतामुक्त केंद्र हे सर्वांसाठी खुले असणार असून, याठिकाणी येणाऱ्यांना त्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन तीन महिन्यांची ट्रीटमेंट दिली जाणार आहे. यामध्ये सायक्रेटिक्स, आध्यात्मिक, ध्यान साधना या माध्यमातून मानसिक आजार कमी करून स्वास्थ्य कसे चांगले करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत.

समस्या वाढण्याची कारणे काय? पूर्वीचा विचार करता सध्याचा काळ हा स्पर्धेचा आहे. यामुळे समस्या वाढल्या; केवळ औषधोपचार हाच उपाय आहे. मात्र, त्याला आध्यात्मिक जोड देणे आवश्यक आहे.

आपल्याशी समाजातील कोणते घटक जोडले आहेत? आमचा संबंध समाजातील सर्व घटकांशी आहे. खेडेगावांमध्येदेखील आमचे खूप काम सुरू असून शहरी भाग, फिल्म इंडस्ट्री, राजकीय, सामाजिक असा प्रत्येक घटक जोडलेला आहे. 

चिंतामुक्त भारतसाठी २०३२ का? एखादा उपक्रम राबविताना थोडा वेळ लागतोच. २०३२ वर्ष आध्यात्मिकदृष्ट्या चांगली वेळ, चांगला काळ आणि परिवर्तनासाठी उत्तम वर्ष आहे. त्यामुळे हे वर्ष योग्य वाटत असून प्रयत्न सुरू केले आहेत. 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक