शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

हंडा घेऊन महिलांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:04 IST

भरपावसाळ्यात शहरातील नांदिवली, देसलेपाडा, भोपर परिसरात पाणीटंचाई भेडसावत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत.

डोंबिवली : भरपावसाळ्यात शहरातील नांदिवली, देसलेपाडा, भोपर परिसरात पाणीटंचाई भेडसावत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. केडीएमसीकडून कागदी घोडे नाचवण्यापलीकडे कोणतीही ठोस कृती होत नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारी नांदिवली टेकडी परिसरातील महिलांनी हंडा-कळशी घेऊन महापालिका प्रशासनावर सडकून टीका केली. तसेच १७ आॅगस्टला इंदिरा गांधी चौकात उपोषण छेडण्याचाही निर्णय त्यांनी घेतला आहे.पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांनी बुधवारी येऊन काय साध्य झाले, असा प्रश्न विचारत महिलांनी हंडा-कळशीमध्ये पावसाचे पाणी साठवून ते अधिकाºयांना देण्याचा मानस व्यक्त केला. आम्हाला पाणी हवेच. हजारो रुपयांची पाणीबिले महापालिका वसूल करतेच ना? मग, त्या बदल्यात पाणी कुठे आहे? आधी पाणी द्या, मग बिल मागा, असा टाहो महिलांनी केला. केडीएमसीकडून कोणतीही सुविधा मिळत नाही, असे सांगत आरोग्य व पाण्याची दैना यापूर्वी कधीही झाली नव्हती. एकीकडे सगळी धरणे भरल्याचे ऐकायला येते, तर पाणी गेले कुठे, असा सवाल करत त्यांनी सत्ताधाºयांनी यात लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.दरम्यान, बुधवारी रात्रीही रहिवाशांनी पाणीप्रश्नाबाबत बैठक घेतली. त्यात महिला साखळी उपोषण, तर प्रश्न पूर्ण सुटेपर्यंत पुरुष उपोषण करतील, असे ठरवण्यात आले. १७ आॅगस्टला इंदिरा गांधी चौकात उपोषण करण्याचे ठरवण्याचा निर्धारही केला आहे.