शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

भरपाई देऊनच रस्ता रुंदीकरण करा

By admin | Updated: December 24, 2016 03:01 IST

वाहतूक सुरळीत होण्यासाठी रस्त्यांचे रुंदीकरण होणे आवश्यक आहे. परंतु, बाधितांना पूर्ण भरपाई देऊनच रुंदीकरणाची कामे करावीत

कल्याण : वाहतूक सुरळीत होण्यासाठी रस्त्यांचे रुंदीकरण होणे आवश्यक आहे. परंतु, बाधितांना पूर्ण भरपाई देऊनच रुंदीकरणाची कामे करावीत, असे आदेश केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांना देताना केडीएमसी हद्दीतील २७ गावांतील रस्ता रु ंदीकरणात बाधित होणाऱ्या कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्र वारी दिली. कल्याण-शीळ मार्गावरील चक्कीनाका ते नेवाळी मार्ग तसेच मानपाडा रोड या रस्त्यांच्या रु ंदीकरणाची कामे केडीएमसीने हाती घेतली आहेत. परंतु, या रुंदीकरणात बाधित होणाऱ्या ग्रामस्थांचा त्याला आक्षेप होता. त्यासंदर्भात शिंदे यांनी मंत्रालयातील दालनात शुक्रवारी बैठक घेतली. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरे, आयुक्त ई. रवींद्रन, २७ गावांमधील नगरसेवक, शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, सर्वपक्षीय संघर्ष समितीचे पदाधिकारी, एमआयडीसी तसेच एमएसआरडीसीचे अधिकारी उपस्थित होते. शिंदे यांनी उपस्थित ग्रामस्थांचे आक्षेप ऐकून घेतल्यानंतर पूर्ण भरपाई देऊनच रु ंदीकरणाची कामे करण्याचे निर्देश रवींद्रन यांना दिले. महापालिकेकडे बीएसयूपीची घरे आहेत. त्यात रस्ते बाधितांना स्थलांतरित करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून मंजुरी मिळवून देण्याची ग्वाही शिंदे यांनी या वेळी दिली. तसेच, महापालिका हद्दीत प्रकल्पग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर ट्रान्झिट कॅम्पची उभारणी करण्याचे निर्देशही त्यांनी आयुक्तांना दिले. या निर्णयामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)