शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

केंद्र सरकार अर्णब गोस्वामींवर मेहरबान का?; उल्हासनगरमध्ये काँग्रेसचं जोडो मारो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 17:33 IST

उल्हासनगर काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली नेहरु चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

उल्हासनगर : देशाच्या सुरक्षा विषयी रिपब्लिकन भारत न्यूज चॅनलच्या संपादक अर्णव गोस्वामी यांच्या पोरखेळाच्या निषेधार्थ शहर काँग्रेसने नेहरू चौकात जोडो मारो आंदोलन केले. देशाची सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या गोस्वामीवर कारवाईची मागणी करण्यात आली. 

उल्हासनगर काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली नेहरु चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. रिपब्लिक भारत न्यूज चॅनलचे संपादक अर्णव गोस्वामी याच्या प्रतीमेला जोडे मारत मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. पूछता है भारत, जबाब दो. या घोषणेने संपुर्ण परिसर दणाणला होता. देशाच्या सुरक्षेचा विषय असताना, केंद्र सरकार अर्णव गोस्वामीवर ईतके मेहरबान का? देशाच्या सुरक्षे पेक्षा अर्णव महत्त्वाचा आहे का? असा प्रश्न करीत अर्णव गोस्वामीवर देशद्रोहाचा गुन्हा करुण अटक करण्याची मागणी केली. रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात किशोर धडके, सचिन गांधी, महादेव शेलार, महेश मिरानी, राजेश मलोत्रा, आसाराम टाक, नारायण गेमनानी, दिपक सोनोने, रोहित आव्हाड, सुशांत गायकवाड, सागर इंगळे, दिपक दुबे, अनिल यादव, गणेश मोरे, मनोज मिसाळ, मनिषा महांकाळे सुधा जोगळेकर, भारती फुलवारीया, फमिदा सय्यद, कुसुम महांकाळे, पवन मिरानी, अनूसुचित जाती विभाग उपाध्यक्ष रंजीत साळवे, भागवत तायडे, मनोज गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड आदी जण सहभागी झाले होते.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीcongressकाँग्रेस