शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

कल्याणच्या स्कायवॉकवर दुरुस्ती कुठे केली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 02:22 IST

नागरिकांचा सवाल : १५ लाख खर्च केल्याचा केडीएमसीचा दावा

कल्याण : पश्चिमेतील रेल्वेस्थानक परिसरातील स्कायवॉकची दुरुस्ती महापालिकेने अद्याप केलेली नाही. मात्र, महापालिकेकडून दुरुस्ती केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे महापालिकेने कशाची दुरुस्ती केली. कोणत्या दुरुस्तीच्या कामावर १५ लाख रुपये खर्च केले, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

मुंबईतील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर कल्याणच्या स्कायवॉकचा मुद्दा चर्चेला आला आहे. कल्याण रेल्वेस्थानकातील कर्जतच्या दिशेने सुरू होणारा स्कायवॉकचा एक मार्ग हा फुले चौकात, तर एक मार्ग दीपक हॉटेलजवळ उतरतो. या पुलाच्या खालचा भाग कधीच खाली पडला आहे. त्यामुळे पूल पादचाऱ्यांसाठी सुरक्षित नाही, असा मुद्दा उपस्थित केला गेला. त्यामुळे महापालिकेने १५ लाख रुपये खर्चून पुलाची दुरुस्ती केली जाईल, असे सांगितले. याबाबत, पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता पुलाच्या दुरुस्तीवर १५ लाख खर्च केले आहेत, असे सांगितले.

पुलाची दुरुस्ती केली असतानाही दुरवस्था झालेल्या भागाकडे दुर्लक्ष कसे झाले? महापालिकेने नेमकी कशाची दुरुस्ती केली. ही दुरुस्ती कागदोपत्री दाखवली गेली आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहे. हा स्कायवॉक २०१० पासून वापरात आहेत. आठ वर्षांत त्याच्या दुरुस्ती देखभालीकडे दुर्लक्ष झाले आहे. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक