शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

भारतातून ब्रिटिश गेले; पण इंग्रजाळलेपणा कायम- डॉ. सदानंद मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 03:11 IST

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या मूळ बंगाली चरित्राचे चारु शीला धर यांनी केलेल्या संक्षिप्त रूपांतराच्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मोरे यांच्या हस्ते शनिवारी सहयोग मंदिर येथे पार पडले.

ठाणे : वंदे मातरम आणि आनंदमठ यामुळे डॉ. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे महाराष्ट्राला परिचित होतेच. मात्र आता श्रीकृष्ण चरित्रामुळेही त्यांचा परिचय महाराष्ट्राला होणार आहे, असा विश्वास अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी ठाण्यात व्यक्त केला.परम मित्र प्रकाशनतर्फे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या मूळ बंगाली चरित्राचे चारु शीला धर यांनी केलेल्या संक्षिप्त रूपांतराच्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मोरे यांच्या हस्ते शनिवारी सहयोग मंदिर येथे पार पडले. यावेळी डॉ. मोरे म्हणाले की, भारतात सर्वात आधी बंगालमध्ये इंग्रजांनी राज्य केले. त्यामुळे बंगालमध्ये एकीकडे ब्रिटिशांचा पराकोटीचा आदर करणारा आणि तिटकारा करणारा असे दोन प्रकारांचे बंगाली माणसे होती. बंकिमचंद्र हे देशभक्त होते आणि विद्यावान होते. त्यामुळे इंग्राजळलेल्या भारतीयांना आदर्श नायक देण्यासाठी त्यांनी श्रीकृष्ण चरित्राचे लेखन केले. भारतातून ब्रिटिश गेले तरी आपल्यातून इंग्रजाळलेलापणा गेला नाही, पाश्चात्यपणा देखील आपल्यातून गेलेला नाही. त्यामुळे आजही समाजाला श्रीकृष्ण चरित्राची गरज आहे. ब्रिटिशांच्या काळात हिंदू धर्माची निद्रिस्त अवस्था होती. त्यावेळी श्रीकृष्ण चरित्रांचा अभ्यास न करता पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणाऱ्या तत्कालीन बंगाली समाजाला आदर्श व्यक्ती देण्यासाठी डॉ. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी श्रीकृष्ण चरित्र लिहिले. त्यांनी लिहिलेल्या श्रीकृष्ण चरित्राचा मराठीत अनुवाद करून लेखिका चारु शीला धर यांनी त्यांचा महत्त्वाचा परिचय महाराष्ट्राला करून दिला आहे. आपण माणूस म्हणून कृष्णाकडे पाहिले पाहिजे. आजची तरु णपिढी ही आस्तिक - नास्तिकमध्ये अडकली आहे. तरुणपिढी ही तंत्राकडे आकर्षित होत असली तरी ज्ञानाकडे मात्र आकर्षित होत नाही अशी खंत डॉ. अनघा मोडक यांनी व्यक्त केली.आजच्या दहीहंडी उत्सवावर टीका करताना त्या म्हणाल्या की, दहीहंडी उत्सवाभोवती अर्थकारण, राजकारण, समाजकारण असल्याचे दिसून येते. 

टॅग्स :Sadanand Moreसदानंद मोरेthaneठाणे