शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोरोनाच्या प्रादुर्भावात आठवडी बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:36 IST

डोंबिवली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात आठवडी बाजार भरविण्यास मनाई केली असतानाही रविवारी येथील पूर्वेकडील खंबाळपाडा परिसरात भरविण्यात आलेल्या ...

डोंबिवली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात आठवडी बाजार भरविण्यास मनाई केली असतानाही रविवारी येथील पूर्वेकडील खंबाळपाडा परिसरात भरविण्यात आलेल्या आठवडी बाजारावर केडीएमसीचे ‘फ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली. त्याठिकाणाहून भाजीपाल्यासह अन्य माल जप्त करण्यात आल्याची माहिती सावंत यांनी दिली.

कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. आजच्या घडीला दरदिवशी ४००हून अधिक रुग्ण मनपा क्षेत्रात आढळून येत आहेत. गेल्याच आठवड्यात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अत्यावश्यक सेवेतील दुकानेवगळता अन्य दुकानांना ती चालू ठेवण्यासाठी निर्धारित वेळ ठरवून दिली आहे. त्याचप्रमाणे आठवडी बाजारावरदेखील बंदी घातली आहे. याउपरही खंबाळपाडा भागात रविवारी आठवडी बाजार भरवल्याचे पहायला मिळाले. याची माहिती मिळताच प्रभाग क्षेत्र अधिकारी सावंत हे पथकातील कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मनपाचे अधिकारी आल्याचे निदर्शनास पडताच बाजार विक्रेत्यांची एकच पळापळ झाली. त्याठिकाणी १५ ते २० जणांनी भाजीपाल्यासह अन्य वस्तूंचे ठेले मांडले होते. तेथील सर्व माल जप्त करण्यात आला असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन नागरिकांनीही करावे, असे आवाहन सावंत यांच्या वतीने करण्यात आले.

------------------------------------------------------

फोटो आहे