शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, पुण्यात येऊन फडणवीसांचा दिखावा'; रवींद्र धंगेकरांचा आरोप
2
ज्या आजोबांनी बाळाची हमी दिली, त्यांचे छोटा राजनशी कनेक्शन; भावाशी संपत्तीवरून वाद, मित्रावर गोळीबार
3
'१२ वर्षांनी त्यांना जाग आली, माझ्यामुळे त्यांचे अनेक मंत्री घरी गेले'; अण्णा हजारेंचे शरद पवारांना प्रत्युत्तर
4
उपचारासाठी भारतात आलेले बांग्लादेशचे खासदार बेपत्ता; अखेरचं लोकेशन बिहारमध्ये, शोध सुरू
5
“त्यांनी चीन सीमेवर जावे अन् पाहून यावे”; हेमंत बिस्वा सरमा यांचा नाना पटोलेंवर पलटवार
6
Indigo Flight: ऐकावं ते नवल! विमानातही ट्रेनसारखा किस्सा; कन्फर्म सीटवर बसवला 'स्टँडबाय' प्रवासी, प्रकरण काय?
7
अनिर्बंध मुजोरीचा निबंध! मस्तवाल बाळ आणि संवेदनशून्य अधिकाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय असले प्रकार थांबणार नाहीत
8
राजस्थान रॉयल्स ११ दिवस खेळला नाही; RCB च्या आजच्या सामन्यावर सुनिल गावस्करांची भविष्यवाणी
9
Buddha Purnima 2024: भगवान बुद्धांची प्रिय तिथी अर्थात बुद्ध पौर्णिमा कशी साजरी करायला हवी ते जाणून घ्या!
10
मोदी, सहानुभूती अन् जातीचे गणित; विविध मुद्द्यांभोवती फिरली निवडणूक, नेत्यांची अहोरात्र मेहनत तरीही धाकधूक कायम
11
उजनी धरण बॅकवॉटर बोट दुर्घटना; बुडालेल्या सहा जणांची नावे आली समोर; शोध कार्य पुन्हा केले सुरु
12
Paytm Q4 Results: रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा 'पेटीएम'ला मोठा फटका, निव्वळ तोटा ५५० कोटींवर; महसुलातही मोठी घट
13
त्रिस्तरीय सुरक्षा भेदली, एक इसम थेट EVM ठेवलेल्या ठिकाणी पोहोचला; निलेश लंकेंचा आरोप काय?
14
नातवाला सोडविण्यासाठी आजोबांनी दिली हमी; बाल न्यायालयात १५ तासांत जामीन कसा मंजूर झाला?
15
ऑनलाइन क्रशला भेटायला २४०० किमी दूर पोहचली युवती; त्यानंतर जे घडलं तिने डोक्याला हात लावला
16
पीपीएफ आणि दर महिन्याची ५ तारीख, अचूक टायमिंग लक्षात ठेवा; 1 कोटीचा फंड जमा करू शकाल
17
पेट्रोल, डिझेल GST मध्ये? राज्यांवर बंधने? कसे असेल मोदी ३.० सरकार; प्रशांत किशोर यांनी केले ४ जूननंतरचे भाकीत
18
विशेष मुलाखत : देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी यंदाची निवडणूक अतिशय महत्त्वाची - अखिलेश यादव 
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची जबरदस्त सुरुवात; अल्ट्राटेकमध्ये तेजी, एसबीआय घसरला
20
काँग्रेस अन् भाजपने उद्योगपतींच्या फायद्याची धोरणे आखली; बसप अध्यक्षा मायावती यांचा आरोप

लग्न सोहळे शाळांच्या मुळावर, लगाम घालण्यासाठी भाडेवाढीचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:56 AM

ठाणे शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना आणि विद्यार्थ्यांना डिजिटलचे धडे देण्याचा निर्धार करणा-या ठाणे महापालिकेला आपल्याच शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता

ठाणे : ठाणे शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना आणि विद्यार्थ्यांना डिजिटलचे धडे देण्याचा निर्धार करणा-या ठाणे महापालिकेला आपल्याच शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, मुख्याध्यापक नसणे, त्यांची झालेली दुरवस्था या बाबींकडे लक्ष द्यायला वेळ नाही का, असा सवाल महापौर मीनाक्षी शिंदे यांनी गुरुवारच्या महासभेत प्रशासनाला केला. शिवाय, या शाळा आणि मैदानांमध्ये सवलतीच्या दरात सुरू असलेल्या लग्न सोहळ्यांमुळे त्यांची अवस्था फारच बिकट झाल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. त्यामुळे अशा सोहळ्यांना लगाम घालण्यासाठी भाड्याच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.शिक्षण विभागाच्या वतीने व्हर्च्युअल क्लास रूम आणि डिजिटल शिक्षणाचे धडे यासंदर्भातील विषय चर्चेला आला असता, अनेक सदस्यांनी महापालिका शाळांच्या दयनीय अवस्थेचे पाढे वाचले. विद्यार्थ्यांची घसरती पटसंख्या ही चिंतेची बाब असून मनपा शिक्षकांबरोबरच ८० टक्के शाळांमध्ये मुख्याध्यापकच नाही, ही बाब अतिशय गंभीर असल्याचे मत विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी व्यक्त केले. तर, कोपरीतील शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याचा मुद्दा मालती पाटील यांनी उपस्थित केला. शाळांमध्ये संगणक आहेत, परंतु ते दुरुस्त केले जात नाहीत. हायटेक प्रणालीची भाषा आपण करतो. परंतु, अनेक शाळांमध्ये इंटरनेटची सुविधाच नसल्याची बाब या वेळी सदस्यांनी निदर्शनास आणली. शाळा क्रमांक १८ मध्ये तर आठवीचा वर्ग बंद करून त्यांना खुराड्यात हलवण्यात आल्याचा मुद्दा विकास रेपाळे यांनी उपस्थित केला. दिव्यातील शाळेत पटसंख्या जास्त असतांनादेखील तिचे बांधकाम मागील दोन वर्षांपासून अपूर्ण असल्याची खंत राष्टÑवादीचे नगरसेवक बाबाजी पाटील यांनी व्यक्त केली. पंखे बंद, लाइट नाही, शौचालयांची अवस्था बिकट अशा परिस्थितीत हे शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन देणार तरी कसे, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला.दरम्यान, ढोकाळी येथील महापालिकेच्या शाळेत तर हळदीचा सोहळा रंगला होता. त्यामध्ये मारामारी झाली आणि काहींनी या शाळेतील बेंचेस, लाइट आणि इतर साहित्य तोडल्याचा आरोप दस्तुरखुद्द महापौरांनी केला.