शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

ठाण्यासह इतर भागांचा पाणी पुरवठा राहणार बंद

By अजित मांडके | Updated: April 12, 2024 16:25 IST

ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदर, टीटीसी औद्योगिक क्षेत्र, वागळे इस्टेट आदी परिसरांचा पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद ठेवला जाणार आहे.

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : महाराष्ट्र औद्यगिक विकास महामंडळाचे पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्व वाहीनीचे कटाई नाका ते शीळ टाकी येथे तातडीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे १८ एप्रिल रात्री १२ ते शुक्रवार १९ एप्रिल रात्री १२ वाजेपर्यंत २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदर, टीटीसी औद्योगिक क्षेत्र, वागळे इस्टेट आदी परिसरांचा पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद ठेवला जाणार आहे.

यापूर्वी हे दुरुस्तीचे काम ११ एप्रिल रोजी हाती घेण्यात येणार होते. परंतु काही तांत्रिक कारणामुळे ते काम हाती घेण्यात आले नाही. आता तेच काम येत्या १८ एप्रिल रोजी हाती घेतले जाणार असल्याने हा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या पाणी कपातीच्या कालावधीत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या कालावधीत कटाई ते ठाणे दरम्यान पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच पाणी पुरवठा सुर झाल्यानंतर पुढील काही तास कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Waterपाणी