शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

निवडणूक कर्मचाऱ्यांना पाणीटंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 01:04 IST

जेवण मिळाले पण पिण्यास पाणी नाही : ग्रामीण भागातील विदारक परिस्थिती

ठाणे : जिल्ह्यातील भिवंडी व कल्याण या लोकसभा मतदारसंघांची बहुतांशी मतदानकेंद्रे ग्रामीण व दुर्गम भागांतील गावखेड्यांत होते. जेवण मिळेल पण पाणी नाही, असे स्पष्ट शब्दांत येथील गावकऱ्यांनी मतदानकेंद्रांवरील अधिकारी, कर्मचाºयांना सुनावल्याचे सांगितले जात आहे. यामुळे एक रात्र काढल्यानंतर मतदानाच्या दिवशी मात्र सकाळीदेखील या अधिकारी-कर्मचाºयांना पाणीसमस्येला तोंड द्यावे लागल्याचे त्यांनी ठाण्यात परतल्यानंतर लोकमतला सांगितले.

जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघांसाठी २९ एप्रिल रोजी मतदान झाले. यासाठी सहा हजार ७१५ मतदानकेंदे्र होती. यातील एक हजार १३६ मतदानकेंदे्र ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागांमधील गावखेड्यांत होती. येथील बहुतांशी मतदानकेंद्रांवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावत असताना पाणीसमस्येलादेखील तोंड द्यावे लागले. पाणीसमस्येची भीषणता या कर्तव्यावरील अधिकारी-कर्मचाºयांना जाणवल्यामुळे पाण्याचे महत्त्वही त्यांच्या लक्षात आले. गावाजवळील धरणाचे पाणीदेखील त्यांना मिळत नसल्याचे वास्तव गावकऱ्यांकडून समजले.

भिवंडी लोकसभेच्या दोन हजार २०० मतदान केंद्रांपैकी एक हजार १७७ केंद्रे शहरात, तर उर्वरित एक हजार २३ मतदानकेंद्रे ग्रामीण भागात होती.

टॅग्स :Electionनिवडणूक