शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

निवडणूक कर्मचाऱ्यांना पाणीटंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 01:04 IST

जेवण मिळाले पण पिण्यास पाणी नाही : ग्रामीण भागातील विदारक परिस्थिती

ठाणे : जिल्ह्यातील भिवंडी व कल्याण या लोकसभा मतदारसंघांची बहुतांशी मतदानकेंद्रे ग्रामीण व दुर्गम भागांतील गावखेड्यांत होते. जेवण मिळेल पण पाणी नाही, असे स्पष्ट शब्दांत येथील गावकऱ्यांनी मतदानकेंद्रांवरील अधिकारी, कर्मचाºयांना सुनावल्याचे सांगितले जात आहे. यामुळे एक रात्र काढल्यानंतर मतदानाच्या दिवशी मात्र सकाळीदेखील या अधिकारी-कर्मचाºयांना पाणीसमस्येला तोंड द्यावे लागल्याचे त्यांनी ठाण्यात परतल्यानंतर लोकमतला सांगितले.

जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघांसाठी २९ एप्रिल रोजी मतदान झाले. यासाठी सहा हजार ७१५ मतदानकेंदे्र होती. यातील एक हजार १३६ मतदानकेंदे्र ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागांमधील गावखेड्यांत होती. येथील बहुतांशी मतदानकेंद्रांवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावत असताना पाणीसमस्येलादेखील तोंड द्यावे लागले. पाणीसमस्येची भीषणता या कर्तव्यावरील अधिकारी-कर्मचाºयांना जाणवल्यामुळे पाण्याचे महत्त्वही त्यांच्या लक्षात आले. गावाजवळील धरणाचे पाणीदेखील त्यांना मिळत नसल्याचे वास्तव गावकऱ्यांकडून समजले.

भिवंडी लोकसभेच्या दोन हजार २०० मतदान केंद्रांपैकी एक हजार १७७ केंद्रे शहरात, तर उर्वरित एक हजार २३ मतदानकेंद्रे ग्रामीण भागात होती.

टॅग्स :Electionनिवडणूक