शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला; नदी किनारच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By पंकज पाटील | Updated: September 16, 2022 14:25 IST

अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याच्या मध्यवर धरण असून हे बारावी धरण ऑगस्ट महिन्यातच भरून वाहू लागले होते.

बदलापूर : अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याच्या मध्यवर्ती असलेल्या बारवी धारण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने  धरणाचे सर्व दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे बारावी नदीपात्राला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बारावी नदीवरील पूल देखील पाण्याखाली आल्याने डॅम मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.

अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याच्या मध्यवर धरण असून हे बारावी धरण ऑगस्ट महिन्यातच भरून वाहू लागले होते. मात्र गेल्या 24 तासात बारावी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरणाचे सर्व दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आले आहे. पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने बारावी नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 

बारावी नदीच्या किनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून बारवी नदीवरील पुल देखील पाण्याखाली आल्याने या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे. दुसरीकडे हेच बारवी धरणाचे पाणी उल्हास नदीला मिळत असल्याने उल्हास नदी देखील भरून वाहू लागले आहे. उल्हास नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :Damधरण