शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

वालधुनी नदी पुनरुज्जीवित करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 00:21 IST

समितीच्या बैठकीत केला निर्धार : २२ मार्चला जलदिनी विशेष कार्यक्रम

अंबरनाथ : शिवमंदिराजवळून वाहणारी वालधुनी नदी पुन्हा वाहती करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचा संकल्प वालधुनी नदी बचाव समितीतर्फे करण्यात आला. २२ मार्च रोजी जलदिनाच्या मुहूर्तावर विशेष कार्यक्र म घेण्याचे निश्चित केले आहे. रोटरी क्लब आॅफ अंबरनाथ ईस्टचे माजी अध्यक्ष देवेंद्र जैन यांच्या कार्यालयात वालधुनी नदी बचाव समितीची गुरुवारी बैठक झाली. यात वरील निर्णय घेण्यात आला. समितीच्या निमंत्रक डॉ. पूर्वा अष्टपुत्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. राज्य सरकारने उल्हास आणि वालधुनी नदीसंवर्धनासाठी कार्यक्र म हाती घेतला आहे. वालधुनी नदीचा उगम ज्या ठिकाणी झाला, तेथून ही नदी अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराजवळून वाहत होती. मात्र, १९९० च्या दशकापासून अतिक्र मण आणि प्रदूषणामुळे या नदीचे नाल्यात रूपांतर झाले. वालधुनी नदी बचाव समिती पाच वर्षांपासून विविध कार्यक्र म व उपक्र मांद्वारे नदी पुनरु ज्जीवित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जलपुरु ष डॉ. राजेंद्र सिंह, डॉ. हेमंत जगताप, डॉ. सुरेश खानापूरकर आदींनी नदीची पाहणी केली आहे.प्रकल्प आराखडा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करणारच्२२ मार्च रोजी जलदिन आहे. त्या दिवशी वालधुनी नदी उगमस्थळापासून जलदिंडी काढून प्राचीन शिवमंदिरात अभिषेक करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे वालधुनी नदीच्या उगमापासून पुन्हा वाहती करण्याबाबतचा प्रकल्प आराखडा तयार होत आला आहे.च्हा आराखडा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध संस्थांना सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. समितीचे सरचिटणीस हेमंत मंडल, वैशाली मंडल, प्रवीण काळे, प्रशांत मोरे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :ambernathअंबरनाथriverनदी