शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

वालधुनी नदी पुनरुज्जीवित करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 00:21 IST

समितीच्या बैठकीत केला निर्धार : २२ मार्चला जलदिनी विशेष कार्यक्रम

अंबरनाथ : शिवमंदिराजवळून वाहणारी वालधुनी नदी पुन्हा वाहती करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचा संकल्प वालधुनी नदी बचाव समितीतर्फे करण्यात आला. २२ मार्च रोजी जलदिनाच्या मुहूर्तावर विशेष कार्यक्र म घेण्याचे निश्चित केले आहे. रोटरी क्लब आॅफ अंबरनाथ ईस्टचे माजी अध्यक्ष देवेंद्र जैन यांच्या कार्यालयात वालधुनी नदी बचाव समितीची गुरुवारी बैठक झाली. यात वरील निर्णय घेण्यात आला. समितीच्या निमंत्रक डॉ. पूर्वा अष्टपुत्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. राज्य सरकारने उल्हास आणि वालधुनी नदीसंवर्धनासाठी कार्यक्र म हाती घेतला आहे. वालधुनी नदीचा उगम ज्या ठिकाणी झाला, तेथून ही नदी अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराजवळून वाहत होती. मात्र, १९९० च्या दशकापासून अतिक्र मण आणि प्रदूषणामुळे या नदीचे नाल्यात रूपांतर झाले. वालधुनी नदी बचाव समिती पाच वर्षांपासून विविध कार्यक्र म व उपक्र मांद्वारे नदी पुनरु ज्जीवित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जलपुरु ष डॉ. राजेंद्र सिंह, डॉ. हेमंत जगताप, डॉ. सुरेश खानापूरकर आदींनी नदीची पाहणी केली आहे.प्रकल्प आराखडा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करणारच्२२ मार्च रोजी जलदिन आहे. त्या दिवशी वालधुनी नदी उगमस्थळापासून जलदिंडी काढून प्राचीन शिवमंदिरात अभिषेक करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे वालधुनी नदीच्या उगमापासून पुन्हा वाहती करण्याबाबतचा प्रकल्प आराखडा तयार होत आला आहे.च्हा आराखडा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध संस्थांना सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. समितीचे सरचिटणीस हेमंत मंडल, वैशाली मंडल, प्रवीण काळे, प्रशांत मोरे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :ambernathअंबरनाथriverनदी