शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

ईव्हीएमच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचा घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:05 AM

ईव्हीएम मशीनचा वापर रद्द करण्याची मागणी करीत अंबरनाथमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अंबरनाथ तहसीलदार कार्यालयासमोर घंटानाद करण्यात आला.

अंबरनाथ : ईव्हीएम मशीनचा वापर रद्द करण्याची मागणी करीत अंबरनाथमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अंबरनाथ तहसीलदार कार्यालयासमोर घंटानाद करण्यात आला. यावेळी तहसीलदारांची भेट घेऊन निवडणुकीत ईव्हीएम यंत्र न वापरण्याबाबतची सूचना करून संबंधित पत्र शासनाकडे पाठविण्याची मागणी केली. अंबरनाथ तहसीलदार कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तहसिलदारांची भेट घेत ईव्हीएम यंत्राद्वारे निवडणुकीची प्रक्रिया न घेण्याची मागणी केली. तहसिलदार कार्यालयाच्या आवारात कार्यकर्त्यांनी घंटानाद केला. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बहुजन आघाडीच्या वतीने आघाडीच्या घटक पक्षांनाही आमंत्रित केले होते.उल्हासनगर : ‘ईव्हीएम मशीन हटाव, देश बचाव’ अशा घोषणा देऊन भारिप बहुजन वंचित आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केले. तसेच तहसीलदारांना निवेदन देऊन ईव्हीएम मशीनचा निषेध केला.भारत लोकशाहीचा देश असून लोकशाहीर नागरिकांचा विश्वास हेच अंतिम सत्य आहे. प्राप्त निवडणूक प्रणालीत ईव्हीएम मशीनद्वारे होणाऱ्या निवडणूका आणि त्यांच्या आकडेवारीमध्ये होणारी तफावत यामुळे लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास ढळत असून, त्याबाबत शंका निर्माण होत आहे. जगातील सर्व प्रगत देशांनी ईव्हीएम मशीन नाकरली असून भारत सरकार आणि भारतीय निवडणूक आयोगच याचा का आग्रह धरत आहे, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाल्याचे मत पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर बागूल यांनी यावेळी व्यक्त केले.भार्इंदरमध्ये ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’भार्इंदर : भारिप पुरस्कृत वंचित आघाडीच्या वतीने मतदानासाठी वापरली जाणारी ईव्हीएम यंत्र पद्धती हटवण्यासाठी सोमवारी भार्इंदरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर (नगर) भवन बाहेर निदर्शने करण्यात आली. ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’, अशा घोषणा देत देशभरात मोदी आणि भाजप विरोधाची लाट असताना गेल्यावेळेपेक्षा जास्त जागा कशा जिंकल्या? असा सवाल करत देश वाचवायचा असेल तर ईव्हीएम हटवून मतिपत्रकेचा वापर पुन्हा सुरु झाला पाहिजे अशी मागणी भारिपसह वंचित आघाडीतील सुनिल भगत, महेन्द्र कांबळे, के.के ठोकळ, रोहीत आसले, सुमीत जामनिक, संभाजी चिकटे, अ‍ॅड. यशवंत गायकवाड, वसंत कांबळे, सलीम खान, संगीता खडसे, अमिता धारस्कर आदींसह कार्यकर्त्यांनी केली. या वेळी मंडळ अधिकाºयास निवेदन देण्यात आले.

टॅग्स :Bharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ