शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

उचले ग्रामस्थांनी केले बेमुदत उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 17:39 IST

गंभीर बाब लक्षात घेतली नसल्याने आज शुक्रवारपासून आमरण उपोषणाला गावातील नागरिक उचले देशमुखपाडा येथील पाण्याच्या टाकीवर बसले आहेत.

उचले गाव देशमुखपाडा येथील निकृष्ट दर्जाच्या पाणीपुरवठा योजनेविरोधात शिवसेनेने आमरण उपोषण सुरू झाले आहेत. शिवसेना तालुका संघटक गुरुनाथ भुंगेरे पाटील व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिक यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली असून, उपोषणाचे कारण सन 2018/19मध्ये उचले देशमुखपाडा गावातील पाणीपुरवठा योजना ही निकृष्ट दर्जाची करण्यात आली होती. याची तक्रार 12 मार्च 2020ला करण्यात आली होती, मात्र याची ही गंभीर बाब लक्षात घेतली नसल्याने आज शुक्रवारपासून आमरण उपोषणाला गावातील नागरिक उचले देशमुखपाडा येथील पाण्याच्या टाकीवर बसले आहेत.चासोळे येथील काळू नदीपूर टोकावडे गावाशी संपर्क तुटलाचासोळे नदीला पूर आल्याने नागरिकांचा टोकावडे बाजारपेठचा संपर्क तुटला आहे, ह्या पुलाला कठडे नसल्याने वाहतूक करणाऱ्या वाहन चालक मालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्या 30 वर्षांपासून हा काळूचा पूल आहे, येथील शाळकरी मुलांना पण या पुलावरून प्रवास करा लागत आहे. पावसाळ्यात येथील नागरिकांना टोकावडे मुरबाड कल्याण मुंबई येथे दररोज कामानिमित्त जावे लागते. या गावावरून पुढे आंबिवली, जडई, खुटल, वाकळवाडी, न्याहाडी हे गाव आहे. तरी या पुलाचा बंदोबस्त लवकरच करावा अशी मागणी गावकरी विश्वास राऊत यांनी केली आहे. मुसळधार पावसामुळे 1 कोटी योजनेतील कोटीचे काही भाग वाहून गेले आहेत.