शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

उचले ग्रामस्थांनी केले बेमुदत उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 17:39 IST

गंभीर बाब लक्षात घेतली नसल्याने आज शुक्रवारपासून आमरण उपोषणाला गावातील नागरिक उचले देशमुखपाडा येथील पाण्याच्या टाकीवर बसले आहेत.

उचले गाव देशमुखपाडा येथील निकृष्ट दर्जाच्या पाणीपुरवठा योजनेविरोधात शिवसेनेने आमरण उपोषण सुरू झाले आहेत. शिवसेना तालुका संघटक गुरुनाथ भुंगेरे पाटील व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिक यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली असून, उपोषणाचे कारण सन 2018/19मध्ये उचले देशमुखपाडा गावातील पाणीपुरवठा योजना ही निकृष्ट दर्जाची करण्यात आली होती. याची तक्रार 12 मार्च 2020ला करण्यात आली होती, मात्र याची ही गंभीर बाब लक्षात घेतली नसल्याने आज शुक्रवारपासून आमरण उपोषणाला गावातील नागरिक उचले देशमुखपाडा येथील पाण्याच्या टाकीवर बसले आहेत.चासोळे येथील काळू नदीपूर टोकावडे गावाशी संपर्क तुटलाचासोळे नदीला पूर आल्याने नागरिकांचा टोकावडे बाजारपेठचा संपर्क तुटला आहे, ह्या पुलाला कठडे नसल्याने वाहतूक करणाऱ्या वाहन चालक मालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्या 30 वर्षांपासून हा काळूचा पूल आहे, येथील शाळकरी मुलांना पण या पुलावरून प्रवास करा लागत आहे. पावसाळ्यात येथील नागरिकांना टोकावडे मुरबाड कल्याण मुंबई येथे दररोज कामानिमित्त जावे लागते. या गावावरून पुढे आंबिवली, जडई, खुटल, वाकळवाडी, न्याहाडी हे गाव आहे. तरी या पुलाचा बंदोबस्त लवकरच करावा अशी मागणी गावकरी विश्वास राऊत यांनी केली आहे. मुसळधार पावसामुळे 1 कोटी योजनेतील कोटीचे काही भाग वाहून गेले आहेत.