शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

ठाणे जिल्ह्यातील दहावी-बारावीच्या सव्वा दोन लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी दक्षता समिती सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 18:26 IST

 येथीन जिल्हाधिकारी कार्यालयात या दक्षता समितीची बैठक उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी शेषराव बडे, परीक्षा विभागीय मंडळ सचिव संदीप संगवे, सहायक पोलीस निरीक्षक शिंदे, एस.एन. परीट आदींच्या प्रमुख उपस्थितीत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्दे१८ फेब्रुवारीपासून बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या दृष्टीने चर्चाबारावी प्रमाणेच दहावीची परीक्षा २३ माचपर्यंत पार पडणार जिल्ह्यात सव्वा दोन लाख विद्यार्थ्यांची परीक्षा

ठाणे : दहावीची व बारावीच्या विद्यार्थ्यांची माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा यंदा अनुक्रमे ३ मोर्च व १८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या वर्षी बारावीला ९८ हजार ४२९ आणि दहावीला एक लाख २७ हजार १५६ विद्यार्थी परीक्षार्थी आहेत. या सव्वा दोन लाख विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पाडावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती गठीत झाली आहे. या सतिमीने मंगळवारी बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्रांविषयी सविस्तर चर्चा सतर्कता दाखवली आहे.       येथीन जिल्हाधिकारी कार्यालयात या दक्षता समितीची बैठक उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी शेषराव बडे, परीक्षा विभागीय मंडळ सचिव संदीप संगवे, सहायक पोलीस निरीक्षक शिंदे, एस.एन. परीट आदींच्या प्रमुख उपस्थितीत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. यंदा बारावीची परीक्षा १८ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. या परीक्षेला यंदा जिल्ह्यात बारावीला विज्ञान शाखेतून २९ हजार६०९, कला शाखेतून १७ हजार ४८ , वाणिज्य शाखेतून ५० हजार ८३७ आणि एम.सी.व्ही. सी शाखेचे एक हजार ३५ विद्यार्थी बसले आहेत. बारावीची ही परीक्षा १६७ परीक्षा केंद्रांवर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.         बारावी प्रमाणेच दहावीची परीक्षा २३ माचपर्यंत पार पडणार आहे. यंदा दहावीची ही परीक्षा ३३० केंद्रांवर घेतली जाणार आहे.या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना सुरक्षित व निर्भयपणे सुरळीत परीक्षा देण्याचे नियोजन माध्यमिक शिक्षण विभागाव्दारे करण्यात आल्याच्या मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली. या परीक्षेदरम्यान अनुचितप्रकार घडू नये यासाठी सनियंत्रण पथक व गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यात पाच भरारी पथकांचे गठन करण्यात आल्याचे या बैठकीत उघड झाले आहे. परीक्षा केंद्रांवर परीक्षा निकोप वातावरणात होण्यासाठी सर्व विभागांनी योग्य ती खबरदारी घ्यावी अशी सूचना भांडे पाटील यांनी केली. तसेच तालुका स्तरावर तहसीलदार, गट विकास अधिकारी यांना बैठे पथकांच्या निर्मितीसाठी लवकरच सुचित करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. परीक्षेच्या या कालावधीत वीज मंडळालाही वीज पुरवठा सुरळीत राहण्या बाबत सुचना देण्यात आल्या.

टॅग्स :thaneठाणेexamपरीक्षा