शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

उल्हासनगर महापालिकेच्या जलकुंभाला गळती; हजारो लिटर पाणी जाते खाली

By सदानंद नाईक | Updated: May 27, 2023 17:30 IST

उल्हासनगरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने महापालिकेने पाणी पुरवठा वितरण योजना राबविण्यात आली.

सदानंद नाईकउल्हासनगर : कॅम्प नं-५ खडी मशीन डम्पिंग ग्राऊंड येथील जलकुंभाला गेल्या काही महिन्यांपासून गळती लागून हजारो लिटर पाणी खाली जात आहे. वेळीच जलकुंभाची दुरुस्ती केली नाहीतर, मोठा अपघात होण्याची भीती काँग्रेसचे पदाधिकारी किशोर धडके यांनी व्यक्त केली आहे.

उल्हासनगरातीलपाणी टंचाई दूर करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने महापालिकेने पाणी पुरवठा वितरण योजना राबविण्यात आली. योजने अंतर्गत शहरातील जलवाहिन्या नव्याने टाकण्यात आल्या असून ११ उंच जलकुंभ, एक भूमिगत जलकुंभ, बुस्टर पंप, पाणी मीटर बसविण्यात आले होते. याच योजनेतील खडी मशीन डम्पिंग ग्राऊंड येथे उंच जलकुंभ बांधले आहे. या जलकुंभातून परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र काही महिन्यांपासून जलकुंभाला पाणी गळती लागली असून हजारो लिटर पाणी खाली जात आहे. महापालिकेने वेळीच पाणी गळती बंद करायला हवी होती. दरम्यान काँग्रेस पक्षाचे शहर पदाधिकारी किशोर धडके यांनी महापालिका पाणी पुरवठा विभागाचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे लेखी पत्राद्वारे जलकुंभ पाणी गळती बंद करण्याची मागणी केली आहे. 

शहरातील खडी मशीन येथील जलकुंभा प्रमाणे इतर जलकुंभालाही पाणी गळती लागली आहे. सुभाष टेकडी, कुर्ला कॅम्प येथील जलकुंभाची हीच परिस्थिती आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाने वेळीच लक्ष दिले नाहीतर, मोठा अपघात होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. एकीकडे महिला पाण्याच्या एका हंड्यासाठी वणवण भटकत असतांना, दुसरीकडे महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाणी खाली जात आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरWaterपाणीMuncipal Corporationनगर पालिका