शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

उल्हासनगरात मृत प्राण्याच्या अंत्यसंस्कारसाठी शवदाहिनी, भूमिपूजन संपन्न

By सदानंद नाईक | Updated: February 28, 2023 16:35 IST

उल्हासनगरातील मृत प्राणी डम्पिंग ग्राऊंड परिसरात टाकले जात असल्याने, परिसरात दुर्गंधी पसरल्याचा आरोप स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींनी केला.

उल्हासनगर : शहरातील मृतप्राण्यावर शवदाहिनी द्वारे अंत्यसंस्कार होणार असून शांतीनगर येथील एटीपी प्लांट शेजारी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या हस्ते सोमवारी भूमिपूजन झाले. सद्यस्थितीत मृत प्राण्यावर डम्पिंग ग्राऊंडवर उघड्यावर अंत्यसंस्कार केले जात आहे.

 उल्हासनगरातील मृत प्राणी डम्पिंग ग्राऊंड परिसरात टाकले जात असल्याने, परिसरात दुर्गंधी पसरल्याचा आरोप स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींनी केला. मृत प्राणी उघड्यावर न फेकता त्यावर शास्त्रोक्त अंत्यसंस्कार होण्यासाठी महापालिकेने केंद्र शासनाच्या १५ व्या वित्त आयोग अंतर्गत हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मृतप्राण्यावर शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी शवदाहिनी खरेदी करण्याचा प्रस्ताव महापालिका आरोग्य विभागाने सादर केला होता. अखेर मंजूर झालेल्या ९० लाखाच्या निधीतून इलेक्ट्रिकल व गॅसवर चालणाऱ्या शवदाहिनी खरेदीची प्रक्रिया सुरू झाली.

 महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या हस्ते शांतीनगर येथील एटीपी प्लांट शेजारी प्राण्यांच्या शवदाहिनी केंद्र भूमिपूजन झाले. यावेळी उपायुक्त सुभाष जाधव, सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवाळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांच्यासह विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर