शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
9
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
10
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
11
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
12
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
13
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
14
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
15
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
16
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
17
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
18
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
19
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
20
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  

अंबरनाथमध्ये कार अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू

By पंकज पाटील | Updated: October 18, 2023 18:00 IST

याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

पंकज पाटील, अंबरनाथ: मंगळवारी मध्यरात्री एका भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कारला भीषण अपघात घडला असून या अपघातात उल्हासनगरच्या दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

कल्याण - बदलापूर राज्य महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. मंगळवारी मध्यरात्री दोन वाजताच्या दरम्यान मानव थारवाणी आणि कौशल थारवाणी हे दोघे मित्र आपल्या खाजगी कारमधून अंबरनाथच्या दिशेने भरधाव वेगात जात असताना त्यांचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे या गाडीने रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भयानक होती की संपूर्ण कार या धडके चेपली गेली. कारचा चालक मानव आणि त्याच्या शेजारी बसलेला कौशल या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच अंबरनाथ पोलीस स्टेशनचे कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले. या दोन्ही तरुणांचे मृतदेह कारमध्ये अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर अनेक 'डेथ स्पॉट' अजूनही तसेच सोडून देण्यात आल्याने अनेक अपघात घडत आहेत. त्यातच मंगळवारी मध्यरात्री घडलेला अपघात हा दोन तरुणांच्या जीवावर बेतल्याने कल्याण बदलापूर राज्य महामार्गाच्या सुरक्षा बाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

टॅग्स :ambernathअंबरनाथAccidentअपघात