शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

दोन पोलीस हवालदारांनी वाचवले गरुडाचे प्राण

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: May 5, 2024 16:54 IST

नैसर्गीक अधिवासात सोडून दिले.

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाण्यात उन्हाची चाळीशी गाठल्या गेल्याने मनुष्याबरोबर पशु पक्ष्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. उंच आकाशात झेप घेणाऱ्या वन्य पक्ष्यांना भोवळ येऊन खाली पडण्याचे प्रकार शहरात सर्रास पाहायला मिळतात. असाच एक प्रकार ठाणे शहरातील तीन हात नाका येथे घडला. एक घुबड उष्मआघातमुळे घरात येऊनच धडकले. ही माहिती मिळाल्यावर पक्षी मित्र असलेल्या दोन पोलीस हवालदारांनी या घुबडाला ताब्यात घेऊन त्यावर उपचार करुन आज त्याला नैसर्गीक अधिवासात सोडून दिले.

या गरुडाला मराठीत तुरेवाला गरुड असेही संबोधतात. गुरुवारी तीन हात नाका येथील वास्तू शिल्प या सोसायटीत एका कुटुंबाच्या घरात हा गरुड उन्हाच्या तडाख्यात सापडल्याने खिडकीतून येऊन घरात पडला. त्यांनी लागलीच जीवोहम चॅरिटीजचे अध्यक्ष सर्पमित्र चंद्रकांत कंगराळकर यांना कळवले. त्यांनी ही माहिती डिके आणि शिरसाठ यांना कळविले. त्यांनी त्यांच्या घरातून हे गरुड ताब्यात घेतले आणि उपचारासाठी डॉ. किरण शेलार यांच्याकडे नेले. त्यांनी त्याच्यावर औषधोपचार केले आणि दोन दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. आज त्याला बरे वाटल्यावर नैसर्गीक अधिवासात सोडून दिले. हा गरुड जीवोहम चॅरिटीजचे सभासद सर्पमित्र किशोर साळवी, प्राणी मित्र तेजस बांगारे, भरत दिवा, प्रकाश कदम, सुधीर पवार, प्रकाश कदम यांच्या उपस्थितीत वनविभाग ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली सुखरूप सोडण्यात आला असल्याचे शिरसाठ यांनी सांगितले. उन्हाचा तडाखा जास्त असल्याने पक्षी प्राण्यांसाठी मातीच्या भांड्यात पाणी ठेवण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

टॅग्स :thaneठाणे