शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

दोन दिवसाच्या पावसाने भिवंडी बस स्थानकात साचले तळे; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

By नितीन पंडित | Updated: June 21, 2024 16:49 IST

पाण्यातून वाट काढताना अनेक वेळा नागरिकांचे कपडे व चप्पल बूट खराब होत आहेत, त्यामुळे नागरिकांसह प्रवाशांना प्रचंड मनस्ताप होत आहे. 

नितीन पंडित, भिवंडी: भिवंडी बस स्थानक नेहमीच समस्यांचे आगार बनले असतानाच मागील दोन दिवसांपासून शहरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी बस आगाराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बस आगार प्रशासनाकडून पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याने प्रवाशांना पाण्यात पाय बुडवून प्रवास करून बस पकडवी लागत आहे. या पाण्यातून वाट काढताना अनेक वेळा नागरिकांचे कपडे व चप्पल बूट खराब होत आहेत, त्यामुळे नागरिकांसह प्रवाशांना प्रचंड मनस्ताप होत आहे. 

या बंद आगारात इतर वेळेस असलेली अस्वच्छता व सोयी सुविधांचा अभाव नेहमीच पाहायला मिळत असताना, पावसाळ्यात अशा प्रकारे बस आगारात पाण्याचे तळे साचल्याने भिवंडी बस आगाराकडे प्रशासन कधी लक्ष देणार असा सवाल प्रवासी विचारत आहेत.

टॅग्स :Bhiwandiभिवंडीmonsoonमोसमी पाऊस