शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

ठाण्यात दोन दिवसीय दृष्टीहीन खेळाडुंची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: November 23, 2022 15:57 IST

राज्यातले अंध क्रिकेटपटूंचे आठ संघ या स्पर्धांमध्ये सहभागी होणार असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही स्पर्धा उत्साहात रंगणार आहे.

ठाणे : दृष्टीहीनांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठाणे शहरात दोन दिवसाची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत १२० हून अधिक दृष्टीहीन खेळाडू सहभागी होऊन त्यांच्या क्रीडा कौशल्याचे दर्शन ठाणेकरांना घडणार आहे. रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल आणि विहंग ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशनच्या सहकार्याने ही राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी रेमंडच्या मैदानावर रंगणार आहे अशी माहिती रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या अध्यक्षा माधवी डोळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 

राज्यातले अंध क्रिकेटपटूंचे आठ संघ या स्पर्धांमध्ये सहभागी होणार असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही स्पर्धा उत्साहात रंगणार आहे. पहिल्या दिवशी चार तर दुसऱ्या दिवशी तीन संघांची मॅच होणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वा. या स्पर्धा सुरू होणार असून एकूण सात सामने या स्पर्धा अंतर्गत खेळवले जाणार आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेचे समाचोलचन देखील दृष्टीहीन व्यक्तीच करणार आहे. २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वा. या स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे.

रोख रक्कम आणि ट्रॉफी या स्वरूपामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेत्या संघाला  तसेच, ‘मॅन ऑफ द मॅच’, ‘मॅन ऑफ द सिरीज’, ‘उत्कृष्ट बॅट्समन’, ‘उत्कृष्ट बॉलर’, ‘उत्कृष्ट फिल्डर’म्हणून सन्मानित केले जाणार आहे. खेळाडूंना वैद्यकीय सेवा देखील पुरवले जाणार आहे. यावेळी या स्पर्धांच्या समन्वयक नेहा निंबाळकर,पियाली आलेगावकर आदी उपस्थित होत्या.

टॅग्स :thaneठाणे