शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील आशेळे गावातून दोन बांगलादेशीना अटक ;आशेळे व मानेरेगाव बांगलादेशीचे आश्रयस्थान?

By सदानंद नाईक | Updated: January 22, 2025 19:09 IST

२ महिन्यात ५ गुन्हे, एकूण ५ जणांना अटक

सदानंद नाईक 

उल्हासनगर : आशेळे गावातील महालक्ष्मी चाळ व कडू चाळीतून अनधिकृतपणे राहणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली. गेल्या दोन महिन्यात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल होऊन एकूण पाच बांगलादेशी नागरीकांना अटक केल्याने आशेळे व मानेरे गाव बांगलादेशी नागरिकांचे आश्रयस्थान बनले का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 उल्हासनगर गुन्हे शाखेने मंगळवारी दुपारी १ वाजता आशेळे गावातील महालक्ष्मी चाळ मधील रूम मध्ये धाड टाकून अनधिकृतपणे व व्हिसा विना राहणाऱ्या रुमा बाबी उर्फ सालया हाफीजूल खान या ४० वर्षीय महिलेवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली. तसेच तीला राहण्यासाठी आश्रय देणाऱ्या रफिक बिसबाय यालाही ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. तर दुसऱ्या घटनेत विठ्ठलवाडी पोलिसांनी आशेळेगाव येथील कडू चाळीत मंगळवारी सायंकाळी ६ वाजता धाड टाकून अवैधपणे राहणाऱ्या मुनीरुल माहिमुद्दीन सरदार याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात काला. अटक केलेले दोघेही बांगलादेशी नागरिक अनेक महिन्यापासून शहरांत राहत असल्याचे उघड झाले. 

गेल्या दोन महिन्यात आशेळे व मानेरे गावातून एकूण ५ बांगलादेश नागरिकांना अवैधपणे राहत असल्या प्रकरणी अटक केली. याप्रकरणी एकूण पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली. तसेच पोलीस परिमंडळ अंतर्गत येत असलेल्या आशेळे, मानेरे गावासह हाजी मलंग परिसरात मोठ्या प्रकमाणात चाळीचे साम्राज्य व अवैधपणे इमारती उभ्या राहिल्या आहेत. याच ठिकाणी बांगलादेशी नागरिक राहत असल्याचे बोलले जात असून पोलीस सर्व परिसर पिंजून काढणार येणार असल्याचे मत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ व त्यांचे पथक करणार आहेत..