शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

उल्हासनगरातील आशेळे गावातून दोन बांगलादेशीना अटक ;आशेळे व मानेरेगाव बांगलादेशीचे आश्रयस्थान?

By सदानंद नाईक | Updated: January 22, 2025 19:09 IST

२ महिन्यात ५ गुन्हे, एकूण ५ जणांना अटक

सदानंद नाईक 

उल्हासनगर : आशेळे गावातील महालक्ष्मी चाळ व कडू चाळीतून अनधिकृतपणे राहणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली. गेल्या दोन महिन्यात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल होऊन एकूण पाच बांगलादेशी नागरीकांना अटक केल्याने आशेळे व मानेरे गाव बांगलादेशी नागरिकांचे आश्रयस्थान बनले का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 उल्हासनगर गुन्हे शाखेने मंगळवारी दुपारी १ वाजता आशेळे गावातील महालक्ष्मी चाळ मधील रूम मध्ये धाड टाकून अनधिकृतपणे व व्हिसा विना राहणाऱ्या रुमा बाबी उर्फ सालया हाफीजूल खान या ४० वर्षीय महिलेवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली. तसेच तीला राहण्यासाठी आश्रय देणाऱ्या रफिक बिसबाय यालाही ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. तर दुसऱ्या घटनेत विठ्ठलवाडी पोलिसांनी आशेळेगाव येथील कडू चाळीत मंगळवारी सायंकाळी ६ वाजता धाड टाकून अवैधपणे राहणाऱ्या मुनीरुल माहिमुद्दीन सरदार याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात काला. अटक केलेले दोघेही बांगलादेशी नागरिक अनेक महिन्यापासून शहरांत राहत असल्याचे उघड झाले. 

गेल्या दोन महिन्यात आशेळे व मानेरे गावातून एकूण ५ बांगलादेश नागरिकांना अवैधपणे राहत असल्या प्रकरणी अटक केली. याप्रकरणी एकूण पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली. तसेच पोलीस परिमंडळ अंतर्गत येत असलेल्या आशेळे, मानेरे गावासह हाजी मलंग परिसरात मोठ्या प्रकमाणात चाळीचे साम्राज्य व अवैधपणे इमारती उभ्या राहिल्या आहेत. याच ठिकाणी बांगलादेशी नागरिक राहत असल्याचे बोलले जात असून पोलीस सर्व परिसर पिंजून काढणार येणार असल्याचे मत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ व त्यांचे पथक करणार आहेत..