शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

उल्हासनगरातील आशेळे गावातून दोन बांगलादेशीना अटक ;आशेळे व मानेरेगाव बांगलादेशीचे आश्रयस्थान?

By सदानंद नाईक | Updated: January 22, 2025 19:09 IST

२ महिन्यात ५ गुन्हे, एकूण ५ जणांना अटक

सदानंद नाईक 

उल्हासनगर : आशेळे गावातील महालक्ष्मी चाळ व कडू चाळीतून अनधिकृतपणे राहणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली. गेल्या दोन महिन्यात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल होऊन एकूण पाच बांगलादेशी नागरीकांना अटक केल्याने आशेळे व मानेरे गाव बांगलादेशी नागरिकांचे आश्रयस्थान बनले का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 उल्हासनगर गुन्हे शाखेने मंगळवारी दुपारी १ वाजता आशेळे गावातील महालक्ष्मी चाळ मधील रूम मध्ये धाड टाकून अनधिकृतपणे व व्हिसा विना राहणाऱ्या रुमा बाबी उर्फ सालया हाफीजूल खान या ४० वर्षीय महिलेवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली. तसेच तीला राहण्यासाठी आश्रय देणाऱ्या रफिक बिसबाय यालाही ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. तर दुसऱ्या घटनेत विठ्ठलवाडी पोलिसांनी आशेळेगाव येथील कडू चाळीत मंगळवारी सायंकाळी ६ वाजता धाड टाकून अवैधपणे राहणाऱ्या मुनीरुल माहिमुद्दीन सरदार याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात काला. अटक केलेले दोघेही बांगलादेशी नागरिक अनेक महिन्यापासून शहरांत राहत असल्याचे उघड झाले. 

गेल्या दोन महिन्यात आशेळे व मानेरे गावातून एकूण ५ बांगलादेश नागरिकांना अवैधपणे राहत असल्या प्रकरणी अटक केली. याप्रकरणी एकूण पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली. तसेच पोलीस परिमंडळ अंतर्गत येत असलेल्या आशेळे, मानेरे गावासह हाजी मलंग परिसरात मोठ्या प्रकमाणात चाळीचे साम्राज्य व अवैधपणे इमारती उभ्या राहिल्या आहेत. याच ठिकाणी बांगलादेशी नागरिक राहत असल्याचे बोलले जात असून पोलीस सर्व परिसर पिंजून काढणार येणार असल्याचे मत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ व त्यांचे पथक करणार आहेत..