शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

भाईंदरमधून साडेचार लाखांचे हेरॉईन अमलीपदार्थ सह दोघांना अटक

By धीरज परब | Updated: April 12, 2024 19:59 IST

पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंखे हे अधिक तपास करत आहेत.

मीरारोड - भाईंदर पोलिसांनी अमली पदार्थ तस्कर व विक्रेत्यां वर कारवाई करून दोघांना अटक केली असून त्यांच्या कडून साडेचार लाखांचे हेरॉईन हे अमली पदार्थ व रिक्षा असा ५ लाख ६१ हजर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

भाईंदर पश्चिमेच्या भोला नगर भागात अमली पदार्थाच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती भाईंदर पोलिसांना मिळाली होती . पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना व वरिष्ठ निरीक्षक सूयकांत नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे व पोलीस पथकाने गुरुवारी सापळा रचला. 

भोला नगर जवळ, जे.पी. इन्फ्रा बांधकाम साईटच्या बाजूला मुकुंदम इमारतीच्या समोर रिक्षातून संशयित येताच पोलिसांनी छापा मारून त्यांना ताब्यात घेतले . रिक्षा चालक गौतम रमेशचंद्र गुप्ता ( वय ३० वर्ष ) आणि सचिन उर्फ बटला राधेश्याम गुप्ता ( वय २३ वर्ष ) ह्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघेही भोला नगर येथील राहणारे आहेत. 

त्यांच्य्या कडून १८ ग्राम वजनाचा व ४ लाख ५० हजार किमतीचा हेरॉईन हा अमली पदार्थ व रोख रक्कम आणि रिक्षा असा  ५ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंखे हे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरDrugsअमली पदार्थ