शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

राज्यभरातील आदिवासी आयुक्तालयावर डीबीटी विरोधात आदिवासी विद्यार्थी - विद्यार्थिंनींची सोमवारी धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 15:37 IST

राज्यभरातील ठिकठिकाणच्या २९ आदिवासी प्रकल्प कार्यालयांसह आयुक्त व अप्पर आयुक्तालयावर विद्यार्थी - विद्यार्थी एकाच वेळी आंदोलन छेडणार आहेत. एप्रिलपासून लागू केलेल्या या डीबीटीमुळे वस्तीगृहातील खानावळी बंद पडल्या आहेत.

ठळक मुद्देडीबीटीमुळे वस्तीगृहातील खानावळी बंद पडल्या उपासमार सुरू आहेडीबीटी रद्द करून वस्तीगृहातील भोजन व्यवस्था सुरू ठेवण्याच्या मागणीसह...

ठाणे : डायरेक्ट बेनॅफिट ट्रान्स्फर (डीबीटी) ही योजना राज्य शासनाने लागू केली. पण त्याव्दारे वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना वेळेवर भत्याच्या रकमा व मानधन वेळेवर मिळत नाही. यामुळे त्यांची उपासमार सुरू आहे. यामुळे डीबीटी रद्द करण्यासाठी विद्यार्थिनी व विद्यार्थी राज्यभरातील आदिवासी विकास अप्पर आयुक्तालय, प्रकल्प कार्यालय आदी ठिकाणी ठिय्या आंदोलन ६ आॅगस्ट रोजी छेडणार आहेत. येथील वागळे ईस्टेटमधील अप्पर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन पार पडणार.           राज्यभरातील ठिकठिकाणच्या २९ आदिवासी प्रकल्प कार्यालयांसह आयुक्त व अप्पर आयुक्तालयावर विद्यार्थी - विद्यार्थी एकाच वेळी आंदोलन छेडणार आहेत. एप्रिलपासून लागू केलेल्या या डीबीटीमुळे वस्तीगृहातील खानावळी बंद पडल्या आहेत. या योजनेव्दारे मिळणाऱ्या भोजन भत्यातून विद्यार्थींना वस्तीगृहाबाहेर खानावळ लावावली लागत आहे. पण शासनाकडून मिळणाऱ्या सुमारे तीन हजार ५०० रूपये दरमहा न मिळता ते तीन-तीन महिन्यांनी मिळत आहे.

           या दिरंगाईमुळे खाजगी खानावळीच्या जेवणालाही आदिवासी विद्यार्थ्यांना मुकावे लागत आहेत. या समस्येमुळे बहुतांशी विद्यार्थ्यांना शिक्षण सोडून गावी जावे लागल आहे. ही आर्थिक कोंडी सोडवण्यासाठी डीबीटी रद्द करून वस्तीगृहातील भोजन व्यवस्था सुरू ठेवण्याच्या मागणीसह शिष्यवृत्तीतील समस्या दूर करण्यासाठी राज्यभर आंदोलन छेडले जात आहे. वागळे इस्टेट, ठाणे येथील कार्यालयावर कोपरी वस्तीगृहातील सोनाली वळवी, भावना भुसारा व गुरूनाथ सहारे हा लॉ कॉलेजचा विद्यार्थी या ठिय्या आंदोलनकर्त्यांचे नेतृत्व करणार आहेत.

टॅग्स :thaneठाणेStudentविद्यार्थी